शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या जिल्ह्यात १६६२ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:24 IST

सोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या १,६६२ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात पेरणीच्या हंगामात सोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या १,६६२ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ६५३ शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून २८ लाख ३१ हजार ७३५ रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.जुन, जुलै महिन्यात प्रामुख्याने या समस्येला शेतकºयांना सामोरे जावे लागले होते. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात यासंदर्भात तक्रारी झाल्या होत्या. प्रकरणी यासंदर्भात बियाणे कंपन्यांच्या विरोधात तक्राहीही करण्यात आल्या होत्या तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील शेतकºयांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना घेरावही घातला होता. त्यामुळे ही प्रकरणे ऐरणीवर आली होती. तसेच औरंगाबाद येथील एका कंपनीविरोधात चिखलीमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता.प्रकरणी कंपन्यांकडून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यास प्रारंभ झाला होता. त्यानुषंगाने आतापर्यंत ६५३ शेतकºयांना २८ लाख ३१ हजार ७३५ रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. दरम्यान, उर्वरित शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने सध्या कृषी विभाग कार्यवाही करत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्र