शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या जिल्ह्यात १६६२ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:24 IST

सोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या १,६६२ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात पेरणीच्या हंगामात सोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या १,६६२ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ६५३ शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून २८ लाख ३१ हजार ७३५ रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.जुन, जुलै महिन्यात प्रामुख्याने या समस्येला शेतकºयांना सामोरे जावे लागले होते. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात यासंदर्भात तक्रारी झाल्या होत्या. प्रकरणी यासंदर्भात बियाणे कंपन्यांच्या विरोधात तक्राहीही करण्यात आल्या होत्या तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील शेतकºयांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना घेरावही घातला होता. त्यामुळे ही प्रकरणे ऐरणीवर आली होती. तसेच औरंगाबाद येथील एका कंपनीविरोधात चिखलीमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता.प्रकरणी कंपन्यांकडून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यास प्रारंभ झाला होता. त्यानुषंगाने आतापर्यंत ६५३ शेतकºयांना २८ लाख ३१ हजार ७३५ रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. दरम्यान, उर्वरित शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने सध्या कृषी विभाग कार्यवाही करत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्र