शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पूल बांधकामाचे १६० कोटी पाण्यात!

By admin | Updated: June 13, 2017 00:19 IST

नांदुरा : तालुक्यातील नांदुरा- जळगाव राज्य महामार्गावर येरळी जवळील पूर्णापात्रात चार वर्षांपूर्वी १६० कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात आला.

सुहास वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : तालुक्यातील नांदुरा- जळगाव राज्य महामार्गावर येरळी जवळील पूर्णापात्रात चार वर्षांपूर्वी १६० कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात आला. मात्र, मागील चार वर्षांपासून पोच मार्गाचे काम थंड बस्त्यात आहे. त्यामुळे किलोमीटरचा हा पूल शोभेची वस्तू झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून पुलाच्या पोच मार्गाचे काम झाले नसल्याने, कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ ठरला आहे.तालुक्यातील पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कालबाह्य झाला असून, पावसाळ्यात वारंवार पुराचे पाणी पुलावरून वाहून नांदुरा व जळगाव तालुक्याचा संपर्क तुटतो. त्यामुळे नवीन पुलाची मागणी होती. त्यातच जिगाव प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाल्याने जुना पूल प्रकल्पामुळे बाधित पुलांच्या यादीत आला. त्यामुळे नवीन उंच पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व बांधकाम विभागाच्या संयुक्त उपक्रमातून आठ वर्षांपूर्वी २००९ मध्ये पुलाचे टेंडर निघाले. त्यानुसार २०१० मध्ये पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली व ते २०१२ ला पूर्ण झाले. तेव्हापासून आज चार वर्षांचा कालावधी उलटला. मात्र, अद्यापही पोच मार्गाच्या कामाला प्रारंभ झालाच नाही. त्यामुळे पूल नदीपात्रात असताना जुन्या पुलाच्या दुरुस्तीवर लाखोंचा खर्च होत आहे.