शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पंचायत समितीकडे थकले शेतकर्‍यांचे १५ लाख रुपये

By admin | Updated: September 7, 2014 00:31 IST

अधिग्रहीत जलस्त्रोताच्या मोबदल्याचे चिखली पंचायत समितीकडे १५ लाख ५0 हजार रुपये थकले आहेत.

बुलडाणा : पाणीटंचाईच्या काळात ज्या शेतकर्‍यांच्या विहिरी व बोअर प्रशासनाने अधिग्रहित केल्या त्यांचा मोबदला अद्याप लाभार्थ्यांना मिळाला नसून, चिखली पंचायत समितीकडे १५ लाख ५0 हजार रुपये थकले आहेत. सन २0१२-१३ मधील पाणीटंचाईच्या काळात चिखली तालुक्यात शेतकर्‍यांच्या १२0 विहिरी व बोअर प्रशासनाने अधिग्रहित केले होते. ऐन उन्हाळ्यात या विहिरी आणि बोअरवरून ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविण्यात आली. संबंधित विहीर व बोअर मालकांना प्रशासनाच्या व तीने त्यांचा मोबदला देणे आवश्यक आहे; मात्र तब्बल दोन वर्ष उलटूनही शेतकर्‍यांचे १५ लाख ५0 हजार रुपये चिखली पंचायत समितीकडे थकले आहेत. पाणीटंचाईच्या काळात शासनाचा स्वतंत्र निधी असतो. मग हा निधी गेला कोठे, असा प्रश्न हे शेतकरी आता विचारत आहेत. या शेतकर्‍यांनी आता निधी तातडीने न दिल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या सभापती माधुरी देशमुख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. सदर थकबाकी तातडीने शेतकर्‍यांना द्यावी, अशी मागणी सभापती माधुरी देशमुख यांनी केली आहे.