शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राज्यातील १५ जिल्ह्यांत होणार क्षय रुग्णांचा शोध!

By admin | Updated: July 17, 2017 03:33 IST

१७ जुलैपासून मोहिमेला प्रारंभ : महाराष्ट्र क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महाराष्ट्र क्षयरोगमुक्त करण्यासाठी राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये क्षय रुग्ण शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. १७ जुलैपासून या मोहिमेस प्रारंभ करण्यात येणार असून, ३१ जुलैपर्यंत १५ जिल्ह्यांतील घरोघरी क्षय रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जोखमीच्या गावामध्ये आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका लिंक वर्कर, नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका घरोघरी भेटी देऊन संशयित क्षय रुग्णाची तपासणी करणार आहेत. दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवड्यांपेक्षा जास्त मुदतीचा ताप, मागील तीन महिन्यांत वजनामध्ये लक्षणीय घट, मागील सहा महिन्यांच्या कालावधीत थुंकीवाटे रक्त पडणे, मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे अशा रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. या जिल्ह्यात राबविणार मोहीम!राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये १५ दिवस क्षय रुग्ण शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये बुलडाणा, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर, नवी मुंबई, सांगली, सोलापूर एम.सी., ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.सीबीनॅट मशीनद्वारे होणार तपासणी!क्षय रुग्ण शोधमोहिमेदरम्यान घरोघरी फिरल्यानंतर आढळून आलेल्या संशयित क्षय रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, तसेच आवश्यकता भासल्यास रुग्णांची सीबीनॅट मशीनद्वारे तपासणीही करण्यात येणार आहे.