शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

आयटीआयला १,४४२ प्रवेश; सर्वाधिक पसंती इलेक्ट्रिशियनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:25 IST

बुलडाणा : गत काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढत आहे. पदवीपयर्यंत शिक्षण घेऊनही नाेकरीची हमी नसल्याने युवक व्यावसायिक शिक्षणाकडे ...

बुलडाणा : गत काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढत आहे. पदवीपयर्यंत शिक्षण घेऊनही नाेकरीची हमी नसल्याने युवक व्यावसायिक शिक्षणाकडे वळले आहेत. काेराेनामुळे यावर्षी आयटीआय प्रवेशास विलंब झाला. आतापर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्या झाल्या असून, १ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची सर्वाधिक पंसती इलेक्ट्रिशियन ट्रेडला असल्याचे चित्र आहे.

काेराेना संसर्ग वाढल्याने शाळा, महाविद्यालय बंदच आहेत. शासनाने नववी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. इतर वर्गांविषयी अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. दहावीनंतर विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढला आहे. महावितरणकडून माेठ्या प्रमाणात पदभरती हाेत असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा इलेक्ट्रिशियन ट्रेडकडे वाढला आहे.

जिल्ह्यात १३ आयटीआय महाविद्यालये असून, २,८४२ प्रवेशक्षमता आहे. चार फेऱ्यांनंतर १,४४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. १,४०० जागा रिक्त आहेत. या जागांसाठी आता २९ आणि ३० डिसेंबर राेजी जिल्हास्तरीय प्रवेशफेरी राबविण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने आयटीआयमध्ये काेराेनाविषयक नियमांचे पालन करणे सहज शक्य दरवर्षांपासून विद्यार्थ्यांचा असल्याचे शासकीय आयटीआय बुलडाण्याचे प्राचार्य प्रकाश खुळे यांनी सांगितले. तसेच वर्ग निर्जंतुकीकरण व इतर उपाय याेजनाही करण्यात आल्याचे खुळे यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.

१ जानेवारीपासून वर्ग सुरू हाेणार

कोरोनाविषयक नियमांचे पालन करून येत्या १ जानेवारीपासून आयटीआयचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. इतर महाविद्यालयांच्या तुलनेत आयटीआयमध्ये विद्यार्थी संख्या कमी असते. त्यामुळे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे साेपे असते. तसेच इतर नियमांचे पालन करून वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, असे प्राचार्य प्रकाश खुळे यांनी सांगितले.

या ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा कल

गत काही गत काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिशियन ट्रेडकडे कल आहे. त्यानंतर फिटर, वायरमन, मशीनिस्ट आणि माेटर मेकॅनिक आदी ट्रेडमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा असते. आयटीआयचे दर वर्षी १०० टक्के प्रवेश हाेत असल्याचे चित्र आहे.