संग्रामपूर: इयत्ता दहावीच्या परीक्षेत भूमिती विषयाची कॉपी करताना विभागीय भरारी पथकाला सापडल्याने संग्रामपूर तालुक्यातील १४ विद्यार्थी निलंबित करण्यात आले. तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली.
भूमिती विषयाला १४ विद्यार्थी निलंबित!
By admin | Updated: March 17, 2017 15:51 IST