शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जि.प. पदाधिकाºयांच्या दौºयावर आचारसंहितेचा ‘लगाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:37 IST

जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता १ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. या आचारसंहितेतही जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी त्यांच्या शासकीय वाहनाने दौरे सुरुच ठेवले होते.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : जिल्हाधिकाºयांनी बजावले आदेश

प्रशांत देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता १ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. या आचारसंहितेतही जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी त्यांच्या शासकीय वाहनाने दौरे सुरुच ठेवले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आज जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र बजावून पदाधिकाºयांच्या दौºयांवर ‘लगाम’ लावला आहे.ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्हा परिषद ही ग्रामपंचायतचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने १ सप्टेंबर पासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असताना येथील पदाधिकाºयांनी त्यांचे शासकीय वाहन प्रशासनाकडे जमा न करता या वाहनातून शासकीय दौरे सुरुच ठेवले. यामुळे निवडणुकीच्या काळात सदर पदाधिकाºयांकडून वाहनाच्या माध्यमातून दौरा करून निवडणूक असलेल्या गावात किंवा लगतच्या गावात आदर्श आचार संहितेचा भंग होण्याची शक्यता नाकारता येण्याजोगी नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदर्श आचारसंहितेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम, अर्थ व बांधकाम सभापती विनायक बुरडे व महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले हे जिल्हा परिषदेची धुरा सांभाळीत आहेत.या पदाधिकाºयांना जिल्ह्याचा दौरा करण्याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने सर्वांना वाहन दिलेले आहे. मात्र जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागली असताना त्या पदाधिकाºयांनी वाहन शासनाकडे जमा न करता त्या वाहनातून अद्यापही दौरे सुरु आहेत.जिल्ह्यात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला आज सायंकाळी पत्र बजावले. या पत्रात त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाºयांना जिल्हा परिषद ते त्यांचे भंडारा येथील शासकीय निवासस्थान या दरम्यान सदर वाहनाचा वापर करण्याची त्यांचा मुभा दिली आहे. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या पत्रामुळे जिल्हा परिषद पदाधिकाºयांचे नियोजित शासकीय दौºयांवर अंकुश येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाला पत्र प्राप्त झाले. या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून १४ सप्टेंबरला शासकीय वाहन परत करतील.-भाग्यश्री गिलोरकर, अध्यक्ष जि.प.भंडारा.