शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्हा परिषद सदस्य पुन्हा निघाले सहलीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक १९ मे रोजी होत आहे. चार सभापतींची निवड केली जाणार आहे. मात्र, सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काँग्रेसमध्ये अनेकजण सभापती पदासाठी इच्छुक आहेत. भाजप बंडखोराला एक सभापतीपद दिल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला तीन सभापतीपदे येत आहेत. या तीन सभापतींची निवड करण्याचे दिव्य काँग्रेसपुढे आहे. यावरूनही रुसवे-फुगवे आणि नाराजी होण्याची शक्यता आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद सभापती निवडणुकीने राजकीय वातावरण तापले असून, ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून पुन्हा सदस्य सहलीसाठी निघाले आहेत. जातीय समीकरण, पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरांना सामावून घेताना काँग्रेस नेत्यांना सभापती निवडताना मोठी कसरत करावी लागणार आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक १९ मे रोजी होत आहे. चार सभापतींची निवड केली जाणार आहे. मात्र, सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काँग्रेसमध्ये अनेकजण सभापती पदासाठी इच्छुक आहेत. भाजप बंडखोराला एक सभापतीपद दिल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला तीन सभापतीपदे येत आहेत. या तीन सभापतींची निवड करण्याचे दिव्य काँग्रेसपुढे आहे. यावरूनही रुसवे-फुगवे आणि नाराजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच काँग्रेसने आपल्या सदस्यांना आता पुन्हा थंड हवेच्या ठिकाणी सहलीसाठी पाठवले आहे.सभापती निवडताना काँग्रेसला अनेक समीकरणांचा विचार करावा लागणार आहे. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत झालेली नाराजी, जातीय समीकरण, तालुक्याचे संतुलन साधावे लागणार आहे. कुठल्याही तालुक्यावर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. पवनी तालुक्याला अध्यक्षपद तर भाजप बंडखोर गटामुळे उपाध्यक्षपद तुमसर तालुक्याला मिळाले आहे. आता पाच तालुक्यांतून चार सभापती निवडायचे आहेत. त्यातही एक सभापतीपद भाजप बंडखोराकडे जाणार आहे. अशा परिस्थितीत काही सदस्यांची नावे सभापती पदासाठी काँग्रेसमधून चर्चेत आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील बपेरा गटाचे रमेश पारधी, लाखनी तालुक्याच्या केसलवाडा गटाच्या स्वाती वाघाये, साकोली तालुक्यातील वडद गटाचे मदन रामटेके यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीत ऐनवेळी नाट्यमय घडामोडी घडल्या, तशाच सभापतीपदाच्या निवडीतही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

राष्ट्रवादीत सामसूम; नेत्यांची चुप्पी- जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत. मात्र, सभापतीपदाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीत सामसूम दिसत आहे. नेत्यांनी चुप्पी साधली आहे. काँग्रेसने सदस्य सहलीसाठी पाठवले असले तरी राष्ट्रवादीचे सदस्य मात्र आपल्या गावातच आहेत.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद