शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

संविधानविषयी चुकीचे विधान

By admin | Updated: June 14, 2016 00:21 IST

एबीव्हीपीचे माजी महासचिव रामबहादुर राय यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाविषयी चुकीचे विधान केले.

काँग्रेसची मागणी : दोषीविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराभंडारा : एबीव्हीपीचे माजी महासचिव रामबहादुर राय यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाविषयी चुकीचे विधान केले. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अजय गडकरी यांच्या नेतृत्वात असलेल्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तत्पूर्वी गांधी चौकात रामबहादूर राय यांच्या पुतळ्याचे दहन करुन संताप व्यक्त करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे योगदान व महानकार्याला संपूर्ण जगाने गौरविले. संविधान लिहताना कुणाची पर्वा न करता दोन वर्ष ११ महिने व १८ दिवस सतत परिश्रम करीत संविधानाची निर्मिती केली. केंद्र शासनाने संविधान व थोरपुरुषांचा अपमान कुणीही करु नये म्हणून कायदा केला. मात्र मानसिक विकृती असलेल्या व्यक्तिंकडून वारंवार अपमान केला जात आहे. राय यांनी संविधानाचा अनादर केल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, दलित, अनुसूचित जातीतील बांधवांच्या भावना भडकविल्याबद्दल अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रेमसागर गणवीर, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, विनित देशपांडे, दिलीप मेश्राम, स्रेहल रोडगे, धर्मपाल रामटेके, लखनलाल चौरे, चंदु चाचेरे, राहुल तिवारी, यशपाल कामठे, शरद शेंडे, सैय्यद रियाज अली, शमीम पठाण, भावना शेंडे, विनय बन्सोड, सौरव बोरकर, पराग खोब्रागडे, विपुल खोब्रागडे, अखिल तिवाडे, छोटू मामू, लांजेवार, राहूल बडगे, सिध्दार्थ मेश्राम आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)