शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी महिलेची वर्णी

By admin | Updated: April 1, 2016 01:13 IST

मोहाडी तालुक्यात येत असलेल्या जांब येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती पुर्नगठित करण्यात आली.

जांब येथील प्रकार : सभेत झाली घोषणारमेश लेदे जांब (लोहारा) मोहाडी तालुक्यात येत असलेल्या जांब येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती पुर्नगठित करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्ह्यात पहिल्यांदाच वसुंधरा किरण अतकरी यांची अविरोध निवड झाल्याने महिला वर्गामध्ये कौतुक होत आहे.जांब ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारला तंटामुक्त समिती पुर्नगठीत करण्याकरिता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. एकनाथ लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी संपतराव गभणे, किरण अतकरी, शेखर उताणे, दिलीप ढोसरे, ग्रामविकास अधिकारी आर. एस. कावळे, उपसरपंच सुधाकर मेश्राम, सुहास सुखदेवे, दिवाकर उके, पंचायत समिती सदस्य जगदिश उके, जगदिश कोरडे, नलिनी कोरडे यांच्यासह १७२ ग्रामस्थ ग्रामसभेत उपस्थित होते. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाकरिता दोन गटातुन प्रत्येकी एक या प्रमाणात पुरुषांचे नावे सुचविण्यात आले. त्यावर हात वर करुन मतदान करण्याचे चर्चा झाली. पण यावेळी वाद निर्माण झाला व लगेच ग्रामसभेमधून महिला अध्यक्ष घेण्याचे चर्चा झाली. तर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाकरिता वसुंधरा किरण अतकरी यांचे नाव नलिनी जगदिश कोरडे यांनी सुचविले तर अनुबोधन सरपंच दिपा उके यांनी केले. यावर थोडा वेळ चर्चा झाल्यानंतर अध्यक्षपदाकरिता वसुंधरा किरण अतकरी यांची ग्रामसभेत अविरोध निवड झाल्याची सभाध्यक्ष एकानाथ लांजेवार यांनी जाहिर केले. वसुंधरा अतकरी या जि.प.चे माजी सदस्य किरण अतकरी यांची पत्नी आहे. या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत सदस्य, दिवाकर उके, क्रिष्णा बालपांडे, सुभाष मेश्राम व ग्रामस्थ उपस्थित होते.