शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

मजुराशिवाय रोवणी करून उत्पन्न वाढविणार

By admin | Updated: July 2, 2015 00:40 IST

तालुक्यातील चौरास पट्ट्यात धान उत्पादक शेतकरी आहेत. शेतावर काम करणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी झालेली असताना...

पवनी : तालुक्यातील चौरास पट्ट्यात धान उत्पादक शेतकरी आहेत. शेतावर काम करणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी झालेली असताना धान उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरणारे राईस प्लँटर हे आधुनिक यंत्र चौरास भागात उपलब्ध झाल्याने शेतकरी सुखावला आहे.पावसाळा सुरु झाला. परंतु पावसाचे प्रमाण कमी आहे. लोकांना पऱ्हे जगविण्यासाठी पाण्याची सोय करावी लागत आहे. कूबोटो कंपनीच्या यंत्रासाठी कमी पाणी वापरून ट्रे मध्ये तयार केलेले पऱ्हे रोवणीसाठी वापरले जात आहे. चौरास भागात आतापर्यंत ५० एकर शेतामध्ये राईस प्लँटरचे साहाय्याने रोवणी करण्यात आलेली आहे. धानाचे दोन रोपात शास्त्रशुद्ध पद्धतीने अंतर राखले जात असल्याने धानाचे उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. रोवणी सुरु असलेल्या शेतामध्ये रोवणी करताना यंत्र पाहण्यासाठी कुतूहल म्हणून लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करण्याची सवय लोकांना लागावी यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांनी समूहाद्वारे परिसरात यंत्र उपलब्ध करून दिलेले आहे. भंडारा जिल्ह्यात हे एकमेव यंत्र असावे असे परिसरात बोलल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)