शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

ग्रामपंचायतस्तरावर पीक विमा उतरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:14 IST

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये धान उत्पादक शेतकºयांचे धान कापणीला आले असताना त्यावर वातावरणाच्या बदलामुळे मावा व तुडतुडा हा रोग आल्यामुळे धानाचे संपूर्ण नुकसान झाले.

ठळक मुद्देकृषीमंत्र्यांचे आश्वासन : बाळा काशीवार, चरण वाघमारे यांचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतसाकोली/तुमसर : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान कापणीला आले असताना त्यावर वातावरणाच्या बदलामुळे मावा व तुडतुडा हा रोग आल्यामुळे धानाचे संपूर्ण नुकसान झाले.त्यासाठी कृषी विभागाने २० जून च्या शासन निर्णयान्वये नैसर्गिक कारणांमुळे पिकांच्या उत्पादनात घट आल्यास त्याला पीकविमा च्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय घेतला.शासन निर्णयामध्ये पिकाचे कीड किंवा रोगाने नुकसान झाले असल्यास मंडळ स्तरावरील सरासरी उत्पादनानुसार पीक विमा देण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे विमाधारक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिल्याशिवाय राहणार नाही, ही बाब लक्षात घेता आ.बाळा काशीवार व आ. चरण वाघमारे यांनी १८ डिसेंबरला लक्षवेधीच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला.आ.काशीवार व आ. वाघमारे यांनी मंडळस्तर ऐवजी गाव किंवा ग्रामपंचायत स्तर हा विमा क्षेत्र घटक असता आणि वैयक्तिक पंचनामे झाले असते तर वास्तविक नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला असता, अशा प्रकारची मागणी लावून धरली. शासनाने सुद्धा २० जून २०१७ च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून महसूल मंडळ विमा क्षेत्र घटक ऐवजी गाव किंवा ग्रामपंचायत स्तर असा विमा क्षेत्र घटक करून जोखीमस्तर ५०० रु.बोनसची मागणी आ.बाळा काशीवार यांनी केली आहे. ही ८० किंवा ९० टक्के अशी सुधारणा करण्याची मागणी केली. तसेच विमा अर्ज आॅनलाईन करताना कॉमन सर्वीस सेंटर ही आॅनलाईन प्रणाली बळक करण्याची मागणी केली.धानाला ५०० रुपये बोनसची मागणीयावर्षी शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून ५०० रुपये देण्यात यावी अशीही मागणी आ.काशीवार व आ. वाघमारे यांनी मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना केली. यावर मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांनी सकारात्मक उत्तर दिले व लवकरच भात उत्पादक जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली.