शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम करीत राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:20 IST

केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पोकळ आश्वासने देऊन राजकारण केले जात आहे. कर्जमाफी योजना, नोटबंदी, जीएसटी यासह अन्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक ठरले आहेत.

ठळक मुद्देनाना पटोले : चारभट्टी येथील हनुमान मंदिर देवस्थानात हनुमान चालीसा पठन, महाप्रसाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पोकळ आश्वासने देऊन राजकारण केले जात आहे. कर्जमाफी योजना, नोटबंदी, जीएसटी यासह अन्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक ठरले आहेत. मागील वर्षी याच ठिकाणी ‘सरसकट कर्जमाफी न झाल्यास राजीनामा देऊन, जिथे जाणार तिथे लाईन लावणार’ असे बोललो होतो. आपण बोललेला शब्द खरा ठरला आहे. येणारा काळ आपला आहे. राजकारणापलीकडे शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम करणार आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.चारभट्टी/पुयार येथील हनुमान मंदिर देवस्थान येथे हनुमान चालीसा पठण व महाप्रसाद कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला खासदार मधुकर कुकडे, जिल्हा परीषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, स्वामी दिनेशानंद पाण्डेय, गोंदिया जिल्हा परीषद अध्यक्षा सीमा मडावी, सभापती मंगला बगमारे, सविता ब्राम्हणकर, विनोद पटोले, सीमा भुरे, राजू कारेमोरे, जेसा मोटवानी, चंद्रशेखर ठवरे, शेषराव गिरीपुंजे, रमेश पारधी, भारत खंडाईत, सरपंच निलेश नाकतोडे आदी उपस्थित होते.पटोले म्हणाले, भाजपा सरकारने दरवर्षी एक कोटी लोकांना रोजगार देण्याचे म्हटले होते. अजूनही रोजगाराची संधी उपलब्ध झालेली नाही. शेतकºयांच्या दीड पट हमी भाव आजपर्यत दिलेला नाही. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात पेटून उठले पाहिजेत. कोणत्याही कार्याची सुरवात या मंदिरातील पूजा आटोपून करत असतो. आपण या ठिकाणी जे बोलतो ते कृतीत उतरते असेही पटोले म्हणाले.खासदार मधुकर कुकडे म्हणाले, राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना भिकेला लावले असून, शेतकºयांना सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, यासाठी देवाने या सरकारला सदबुद्धी द्यावी. कार्यक्रमाच्या सुरवातीला हनुमान मंदिर देवस्थानात पूजा पाठ करून, हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. त्यानंतर गायक मनीष सोनी यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील चार ते पाच हजार लोक उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन रामचंद्र राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी अशोक चांडक, सुभाष खिलवानी यांच्यासह नाना पटोले मित्र परिवाराने सहकार्य केले.