शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

वन्यप्राण्याचा अपघातातील वाहने बेपत्ताच

By admin | Updated: January 5, 2015 22:57 IST

तालुक्याला नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्रप्रकल्पाचे जंगलला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राणाची संख्या मोठी आहे. हे वन्यप्राणी इकडून तिकडे भ्रमण करतांना वाहनांच्या अपघताला बळी पडतात.

साकोली : तालुक्याला नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्रप्रकल्पाचे जंगलला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राणाची संख्या मोठी आहे. हे वन्यप्राणी इकडून तिकडे भ्रमण करतांना वाहनांच्या अपघताला बळी पडतात. मात्र वाहनात सापडतच नाही. त्यामुळे या वन्यप्राण्याचा मृत्यू अपघात झाला की त्यांची शिकार करुन अपघाताचे रुप देण्यात आले हा चौकशीचा मुद्दा बनला आहे.साकोली तालुक्यातून राष्ट्रीय महामार्गासोबतच राज्य मार्गही जातात. या मार्गावर अनेकदा वन्यप्राण्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाल्याचे आढळून आले. मागील वर्षी उकारा फाट्याजवळ एक बिबटाचा अपघाती मृत्यू झाला. यावर्षी त्याच ठिकाणी एक हरणाचा अपघाती मृत्यू दहा दिवसापूर्वी झाला. तर दोनवर्षापूर्वी मुंडीपारजवळ एक सांभराचा तर भंडारा तालुक्यातील करडी मार्गावरही एका बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वनविभागाचे अपघातातील वन्यप्राण्यांचा पंचनामा तयार करू न हे मृत वन्यप्राणी जाळून प्रकरण बंद केले. मात्र अपघातील वाहनांचा कधी शोध घेण्याचा प्रयत्नच करण्यात आला नाही, असा आरोप होत आहे.जंगलातील तलावावर अतिक्रमणपरिसरात अनेक तलाव असून बरीच तलाव हे जंगलाला लागून आहेत. वाढती लोकसंख्या व जमिनीचे क्षेत्रफळ मर्यादीत यामुळे बऱ्याच लोकांनी तलाव परिसरात शेती काढल्या. त्यामुळे तलावाचे क्षेत्र कमी झाले. परिणामी या जंगला शेजारील तलवात पाणी राहत नाही व दिवसभर शेतात माणसे असल्यामुळे हे वन्यप्राणी पाण्यासाठी गावाचा आसरा घेत आहेत.अवैध वृक्षतोड कारणीभूतबेरोजगारीची झळ शहराबरोबरच ग्रामीण भागातही आहे. पोटाची खडगी भरण्यासाठी लोकांनी जंगल तोडून लाकडे विकण्याचा गोरखधंदा सुरू केला. त्यामुळे जंगलातील लोकांची गर्दीमुळे वन्यप्राणी ईतरत्र सैरावैरा पळतांना दिसतात. (तालुका प्रतिनिधी)