शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

सुकळीत रानडुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

सिहोरा परिसरात सातपुडापर्वत रांगांचे जंगल आहे. जंगलात मुक्तसंचार करणारे वन्यप्राणी गावाचे दिशेने धाव घेत आहे. वैनगंगा नदीच्या काठावरील सुकळी (नकुल) गावांचे शेतशिवारात सचिन रहांगडाले या युवा शेतकऱ्यांचे दोन एकर शेती आहे. त्यांनी शेतशिवारात धान पुंजणे तयार केलेले आहे. संपूर्ण पुंजण्यांची नासधुस रानडुकरांनी केली आहे.

ठळक मुद्देधान पुंजण्याचे प्रचंड नुकसान : आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या सुकळी (नकुल) गावाच्या शेतशिवारात असलेल्या धान पुंजण्याची प्रचंड नासाडी रानडुकरांनी केली आहे. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी आहे.सिहोरा परिसरात सातपुडापर्वत रांगांचे जंगल आहे. जंगलात मुक्तसंचार करणारे वन्यप्राणी गावाचे दिशेने धाव घेत आहे. वैनगंगा नदीच्या काठावरील सुकळी (नकुल) गावांचे शेतशिवारात सचिन रहांगडाले या युवा शेतकऱ्यांचे दोन एकर शेती आहे. त्यांनी शेतशिवारात धान पुंजणे तयार केलेले आहे. संपूर्ण पुंजण्यांची नासधुस रानडुकरांनी केली आहे. यामुळे त्यांनी घरात अन्नाचा एक दानाही आणला नाही. या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकरी सचिन यांनी बपेरा वन विभाग कार्यालयात माहिती दिली. कार्यरत कर्मचाऱ्यांनी त्यांना आवश्यक दस्तावेज तयार करण्याकरिता सांगितले. तथा नुकसानीचा पंचनामा करणार असल्याची माहिती दिली. परंतु आठवडाभराचा कालावधी लोटला असताना तीन किमी अंतरावर असणारे कर्मचारी शेतशिवारात पोहचले नाहीत. यानंतर सचिन रहांगडाले यांनी तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय गाठले. कार्यालयात असणाºया कर्मचाऱ्यांना त्यांनी नासाडीचे फोटो दाखविले तथा मदत कार्यात सहकार्य सांगितले. परंतु असहकार्याची भूमिका कर्मचाºयांनी घेतली.या शिवाय धान पुंजणे नासाडीची मदत शासनाकडून मिळत नाही, असे सांगण्यात आले. यामुळे शेतकरी नाराज झाले आहे. ओला दुष्काळाचा अनुभव घेत असताना शेतकरी शेतशिवारात अन्न धान्य बचावासाठी प्रयत्न करित आहे. या अन्नधान्याची नासाडी वन्यप्राणी करित असल्याने शेतकऱ्याची आता जगण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. नुकसानग्रस्त मदतीच्या नावावर वन विभागाची यंत्रणा हात झटकत आहे. धान पुंजण्याना आर्थिक मदत नियमात नसेल तर लोकसभेत तसा मदतीचा कायदा पारित करण्यात येत नाही. यामुळे शेतकरी नुकसान सोसत आहे. वन विभागाची यंत्रणा मदतीकरिता उदासिन दिसून येत आहे.धान पुंजण्यांचे नुकसान रानडुकरांनी केले असताना वन विभागाची यंत्रणा असहकार्याची भूमिका घेत आहे.-संजय रहांगडाले, नुकसानग्रस्त शेतकरी, सुकळी नकुल.

टॅग्स :agricultureशेती