शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

रोजगार हमीची कामे केव्हा सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST

मार्च महिन्याचे १५ दिवस लोटले. परंतु रोजगार हमी कामांचे नियोजन अजूनपर्यंत दिसत नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मजुरांच्या ...

मार्च महिन्याचे १५ दिवस लोटले. परंतु रोजगार हमी कामांचे नियोजन अजूनपर्यंत दिसत नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

मजुरांच्या हाताला गावात कामे नाहीत. ग्रामीण मजुरांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. मागीलवर्षीचसुद्धा मजुरांना पाहिजे तशी कामे उपलब्ध झाली नव्हती. यामुळे जीवन जगायचे कसे, असा प्रश्न मजुरांसमोर उभा आहे.

वर्षाच्या सुरुवातीलाच रोजगार हमी कामांचे नियोजन करण्यात येत होते. सध्या कामांची नितांत गरज आहे. अनेक मजुरांनी शहरातून गावांमध्ये पलायन केले आहे. त्यांच्यावर सध्या बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. शासनाने किमान नव्वद दिवस नियमानुसार बेरोजगार ग्रामीण मजुरांना काम उपलब्ध करून देण्याची गरज आहे ग्रामीण मजूर कामाकरिता वणवण भटकत आहेत. त्यांची भटकंती थांबावी व त्यांच्या हाताला गावांमध्येच काम मिळावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.