शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

तर कसा होणार उदयोन्मुख खेळाडूंचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:22 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या क्रीडा संकुलाची अवस्था पाहण्यासारखी आहे.

ठळक मुद्देआज राष्टÑीय क्रीडा दिवस : निधीची वाणवा कायम

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या क्रीडा संकुलाची अवस्था पाहण्यासारखी आहे. क्रीडांगण अथवा मैदान आहे पण सुविधा नाही, अशी वस्तुस्थिती आहे. खेडाळूंचा विकासापेक्षा अधिकाºयांचाच विकास झाला काय? असे स्पष्ट क्रीडापटू व क्रीडाप्रेमी बोलु लागले आहेत. राष्टÑीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही क्रीडागंणाची व्यथा. सदर क्रीडा संकुल नावापुरते असून क्रीडा सुविधांचा येथे प्रचंड वाणवा आहे. निधीची बोंब कायम असल्याने विकास कसा करावा असा युक्तीवाद क्रीडा अधिकारी नेहमी करतात. राज्य शासनानेही क्रीडा संकुलाच्या विकासाबाबत गांभीर्य दाखविले नाहीमैदानात चिखलच चिखलक्रीडांगण कसे असावे असा कुणी प्रश्न विचारल्यास तर ते भंडारा येथील क्रीडा संकुलासारखे निश्चितच नसावे, असा सल्ला दिला जाईल. सध्या स्थितीत या क्रीडांगणात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे. धावपट्टीवर पाणी साचून राहत असल्याने बांधणी व दर्जा कसा असावा असा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. धावपट्टीच्या बाजुला असलेल्या नालीवरील लोखंडी आच्छादन तुटलेले असून नालीमध्ये झाडीझुडपी वाढली आहेत. क्रीडांगणातील स्वच्छता करायलाही जिल्हा क्रीडा कार्यालयाला निधी उपलब्ध होत नसावा काय? असा प्राथमिक सवाल क्रीडांगणाची स्थिती बघीतल्यावर उपस्थित होतो.जिल्हा क्रीडा पुरस्काराला दांडीखेळाडूंना शिकविण्यासोबतच त्यांच्यातील उपजत गुणांना वाव देण्याची शिकवण प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक देत असतो. अश्या मार्गदर्शक किंवा प्रशिक्षकांना दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देवून त्यांना प्रोत्साहीत करण्यात येते. सन २०१६-१७ अंतर्गत देण्यात येणाºया क्रीडा पुरस्काराला यावर्षी जिल्हा प्रशासनातर्फे दांडी मारण्यात आली. सदर पुरस्कार २६ जानेवारी, १ मे किंवा १५ आॅगस्ट रोजी देण्यात येते. परंतु यावर्षी या पुरस्काराचे वाटप झाले नाही.खेळाडूंचा विकास जेवढा त्यांच्या आत्मशक्तीवर अवलंबून आहे. तेवढीच आवश्यकता मुलभूत क्रीडा सुविधांचीही आहे. निधीचा तुटवडा कायम असल्याने व राजकीय अनास्था असल्याने खेळाडूंचा विकास होत नाही. हीच या जिल्ह्यातील खेळाडूंची शोकांतिका आहे. याकडे क्रीडा विभागासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.- प्रविण कळंबे,फुटबॉल प्रशिक्षक, भंडारा