शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी

By admin | Updated: September 3, 2015 00:28 IST

गणरायाच्या आगमनासाठी आता जेमतेम १५ दिवसांचा अवधी उरला आहे.

भंडारा : गणरायाच्या आगमनासाठी आता जेमतेम १५ दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी शहरात जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक मंडळांकडून मंडप उभारणीला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. वेळेवर मूर्ती तयार व्हाव्यात यासाठी मूर्तीकार रात्रंदिवस एक करून कामाला लागले आहेत. १७ सप्टेंबर रोजी गणरायाची स्थापना केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील गणेशोत्सवाची खास परंपरा आहे. शहरातील गणेशोत्सवाची जिल्ह्यात ख्याती आहे. शनिवारला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. त्यानंतर गणेश चतुर्थी आहे. दोन्ही सण जिल्ह्यात उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे मूर्तीकार गणपती मूर्र्तींसह श्रीकृष्णाच्या मूर्तीही तयार करण्यात व्यस्त आहेत. शहरातील सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जात असून मोजके दिवस उरल्याने मूर्तीकार मूर्ती बनविण्यात तर मंडळांची मंडप लावण्याची लगबग सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)