शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: May 25, 2017 00:16 IST

तुमसर तालुक्यातील जनतेची तृष्णा भागविण्याकरिता बावनथडी धरणातून ८३ क्युबीकचा प्रवाह बुधवारी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला.

८३ क्युबिक पाणी सोडले : वाघमारे यांच्या प्रयत्नाला यशलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील जनतेची तृष्णा भागविण्याकरिता बावनथडी धरणातून ८३ क्युबीकचा प्रवाह बुधवारी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घालून पाणी विसर्ग करण्याकरिता बाध्य केले.तुमसर तालुक्यात यावर्षी भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. बावनथडीतथा वैनगंगेचे नदीपात्र कोरडे पडले आहे. मार्च महिन्यातच पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती. तत्पूर्वी धान पिकाकरिता सुमारे एक महिन्यापूर्वी बावनथडी धरणातून नदीपात्रात पाणी विसर्ग केले होते. सध्या वैनगंगा नदीकाठावरील पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहेत. शहरासह व तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याकरिता बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करणे एकमेव पर्याय शिल्लक होता. त्या अनुषंगाने तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आ.चरण वाघमारे यांच्यासमोर समस्या मांडली.तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, पाणी पुरवठा सभापती मेहताबसिंग ठाकुर यांनी मुंबईत आ.चरण वाघमारे यांची भेट घेऊन शहराच्या पाणीपुरवठ्याची माहिती दिली. शहरात तीव्र जलसंकट निर्माण झाले असून बावनथडीचे पाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही. हीच स्थिती तालुक्याची आहे.आ.चरण वाघमारे यांनी राज्याचे जलसचिव तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाणीटंचाईची सविस्तर माहिती दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांचेशी चर्चा करून बावनथडी धरणाचे पाणी विसर्ग करण्यास होकार दिला. बुधवारी सकाळी १० वाजता दुपारी ३ वाजता बावनथडी धरणातून ८३ क्युबीकचा प्रवाह दीपात्रात विसर्ग करण्यात आला. बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.एस. गेडाम यांनी पाणी विसर्ग करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.