शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

गाव तलावाचे पाणी झाले दूषित

By admin | Updated: April 6, 2016 00:33 IST

येथील गावतलावात विषारी वनस्पती मोठ्या प्रमाणात पसरली असल्याने तलावाचे संपुर्ण पाणी हे गढूळ झाले आहे.

दिघोरीतील प्रकार : निधीसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडेदिघोरी/मोठी : येथील गावतलावात विषारी वनस्पती मोठ्या प्रमाणात पसरली असल्याने तलावाचे संपुर्ण पाणी हे गढूळ झाले आहे. यामुळे या तलावात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.तलावाच्या सभोवताल दाट लोकवस्ती असल्याने परिसरातील सर्व जनतेला डासांचा खुप त्रास सहन करावा लगतो शिवाय निरनिराळ्या आजारांची लागण परिसरातील जनतेला होत आहे. गाव तलाव स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायतीला सांगितले याची दखल घेत ग्रामपंचायतीने ३० नोव्हेंबरला झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेवून तलाव स्वच्छ करण्याचा ठराव जिल्हाधिकारी कार्यालय येथे १७ डिसेंबर २०१५ ला पाठविला. अजुनपर्यंत गाव तलाव गट क्रमांक १३८० स्वच्छ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्याल्यामार्फत कोणताही निधी मंजूर करण्यात आलेला नाही. या तलावाच्या लोकवर्गणीतून ग्रामपंचायत २५ टक्के निधी भरण्यास तयार असूनसुध्दा या ठरावाची अजूनपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही. येथील गावतलावाचा पाण्याचा वापर शेतीला सिचंनासाठी व जनावरांना पिण्यासाठी हात असतो शिवाय इतर बाहेरील उपयोगासाठी पाण्याचा वापर केला जातो. तलावात विषारी वनस्पती वाढल्याने पाणी कोणत्याच उपयोगात आणता येत नाही यासाठी तलावाचे खोलीकरण करुन वनस्पतीचा नायनाट करणे यासाठी भरपूर निधीची आवश्यकता आहे. २५ टक्के निधी ग्रामपंचायत भरायला तयार आहे अशा आशयाचा ठराव जिल्हा प्रशासनाला पाठवून चार महिने लोटले असले तरी कार्यालयामार्फत अजूनही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही. (वार्ताहर)