शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

धानासाठी टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:30 IST

शेतीच्या भरवशावर जीवन जगणारा शेतकऱ्यांच्या नशीबी गरीबीचेच जीवन आहे. मोठ्या आशेने शेतकरी धानाची पेरणी करतो व मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होईल या आशेने होतकरी प्रतिक्षेत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कभुयार : शेतीच्या भरवशावर जीवन जगणारा शेतकऱ्यांच्या नशीबी गरीबीचेच जीवन आहे. मोठ्या आशेने शेतकरी धानाची पेरणी करतो व मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होईल या आशेने होतकरी प्रतिक्षेत होता. परंतु एका पावसाने आलेली धानाचे पीक हातचे जात असल्याने पवनी तालुक्यातील भुयार परिसरातील शेतकरी मात्र चिंताग्रस्त दिसून येत आहे. धानपिकाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.भुयार येथील गोपीचंद देशमुख याने आपल्या शेतात धानाचे पिक घेत असताना एका पाण्याची गरज भासली परंतु त्या शेताला लागून आजुबाजूला पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. अशा स्थितीत हातात आलेले धानाचे पिक जाईल या भीतीने गोपीचंद देशमुख याने महागडे पाणी टँकर बोलावून शेतात पाणी घातले आहे. पिकापेक्षा पाणी देण्यालाच जास्त पैसा लागेल या विवंचनेत शेतकरी सापडलेला आहे. या परिसरात टँकरने पाणी शेतात घालण्याची ही पहिलीच वेळ असावी, असे दिसून येते. यामुळे भुयार परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. शासनाने या परिसरात सर्वे करून दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी येथील नागरिक करताना दिसत आहेत.