शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

धानासाठी टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:30 IST

शेतीच्या भरवशावर जीवन जगणारा शेतकऱ्यांच्या नशीबी गरीबीचेच जीवन आहे. मोठ्या आशेने शेतकरी धानाची पेरणी करतो व मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होईल या आशेने होतकरी प्रतिक्षेत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कभुयार : शेतीच्या भरवशावर जीवन जगणारा शेतकऱ्यांच्या नशीबी गरीबीचेच जीवन आहे. मोठ्या आशेने शेतकरी धानाची पेरणी करतो व मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होईल या आशेने होतकरी प्रतिक्षेत होता. परंतु एका पावसाने आलेली धानाचे पीक हातचे जात असल्याने पवनी तालुक्यातील भुयार परिसरातील शेतकरी मात्र चिंताग्रस्त दिसून येत आहे. धानपिकाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.भुयार येथील गोपीचंद देशमुख याने आपल्या शेतात धानाचे पिक घेत असताना एका पाण्याची गरज भासली परंतु त्या शेताला लागून आजुबाजूला पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. अशा स्थितीत हातात आलेले धानाचे पिक जाईल या भीतीने गोपीचंद देशमुख याने महागडे पाणी टँकर बोलावून शेतात पाणी घातले आहे. पिकापेक्षा पाणी देण्यालाच जास्त पैसा लागेल या विवंचनेत शेतकरी सापडलेला आहे. या परिसरात टँकरने पाणी शेतात घालण्याची ही पहिलीच वेळ असावी, असे दिसून येते. यामुळे भुयार परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. शासनाने या परिसरात सर्वे करून दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी येथील नागरिक करताना दिसत आहेत.