शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

बावनथडी धरणातून मध्य प्रदेश राज्यात पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:59 IST

बावनथडी धरणातून मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अनेक गावात जलसंकट निर्माण झाले होते. शेतीचे पिकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी मध्यप्रदेशातील मुख्य कालवा व वितरिकेत ५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातही जलसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील मुख्य कालवा व वितरीकेतपाणी विसर्ग करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देपाच दलघमी पाणी सोडले : मुख्य कालवा व वितरिकेतून विसर्ग

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी धरणातून मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अनेक गावात जलसंकट निर्माण झाले होते. शेतीचे पिकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी मध्यप्रदेशातील मुख्य कालवा व वितरिकेत ५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातही जलसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील मुख्य कालवा व वितरीकेतपाणी विसर्ग करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.२९ एप्रिल रोजी बावनथडी नदीत ८ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात जलसंकट व शेती पिकांकरिता बावनथडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.त्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी १ वाजता ३ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. संध्याकाळी पुन्हा २ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.तुमसर व मोहाडी तालुक्यात सध्या जलसंकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील मुख्य कालवा व वितरिकेत बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. सदर प्रमुख मागणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. बावनथडी धरण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचे संयुक्त धरण असून धरणाचा पाणीसाठ्यावर मध्यप्रदेश शासनाची देखरेख व नियंत्रण आहे.सध्या जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु असल्याने प्रमुख समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे व जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी आरोप केला आहे.