शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

बावनथडी धरणातून मध्य प्रदेश राज्यात पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:59 IST

बावनथडी धरणातून मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अनेक गावात जलसंकट निर्माण झाले होते. शेतीचे पिकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी मध्यप्रदेशातील मुख्य कालवा व वितरिकेत ५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातही जलसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील मुख्य कालवा व वितरीकेतपाणी विसर्ग करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देपाच दलघमी पाणी सोडले : मुख्य कालवा व वितरिकेतून विसर्ग

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी धरणातून मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अनेक गावात जलसंकट निर्माण झाले होते. शेतीचे पिकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी मध्यप्रदेशातील मुख्य कालवा व वितरिकेत ५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातही जलसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील मुख्य कालवा व वितरीकेतपाणी विसर्ग करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.२९ एप्रिल रोजी बावनथडी नदीत ८ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात जलसंकट व शेती पिकांकरिता बावनथडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.त्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी १ वाजता ३ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. संध्याकाळी पुन्हा २ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.तुमसर व मोहाडी तालुक्यात सध्या जलसंकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील मुख्य कालवा व वितरिकेत बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. सदर प्रमुख मागणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. बावनथडी धरण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचे संयुक्त धरण असून धरणाचा पाणीसाठ्यावर मध्यप्रदेश शासनाची देखरेख व नियंत्रण आहे.सध्या जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु असल्याने प्रमुख समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे व जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी आरोप केला आहे.