शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

सीमावर्ती गावात पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: May 11, 2015 00:12 IST

सिहोरा परिसरातील गावांगावात नळयोजना असल्याने पाणी टंचाई नसली तरी बावनथडी नदीचे पात्र आटल्याने ...

प्रकल्प कोरडा : महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील गावे प्रभावितचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील गावांगावात नळयोजना असल्याने पाणी टंचाई नसली तरी बावनथडी नदीचे पात्र आटल्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती गावात भीषण पाणी टंचाई सुरु झाली आहे. यामुळे राजीव सागर प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची ओरड गावात आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा नदीपात्रात धरणात पाणी अडविण्यात आल्याने नळ योजनांना संजीवनी मिळाली आहे. परंतु बावनथडी नदीचे पात्र यात अपवाद ठरले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस या नदीचे पात्र पूर्णत: आटले आहे. या नदीच्या काठावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याचे सीमावर्ती गावे असून पात्रात गावांना पाणी पुरवठा कारणाऱ्या नळ योजनांचे पंपगृह आहेत. नदीपात्रात पाणीच नसल्याने नळयोजनांचे पंपगृह अडचणीत आले आहे. या शिवाय पाल्याची पातळी खोलवर गेल्याने गावातील विहिरी आणि हातपंपांना पाणी टंचाईची झळ पोहचली आहे. यामुळे गावात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु आहे. जंगलव्याप्त भागात या गावांचे वास्तव्य असून जनावरांची मोठी संख्या गावकऱ्यांकडे आहे. नदीपात्रात पाणी नसल्याने पिण्याचे पाणी प्राप्त करण्यासाठी जनावरांची लाही लाही सुरु झाली आहे. पाण्यासाठी मध्यप्रदेशातील जनावरे सीमावर्ती गावात दाखल होत आहेत.याच नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. धरण पूर्णत: कोरडा पडला आहे. या नदीवर महत्वाकांक्षी राजीव सागर प्रकल्प असून नदीपात्रात पाणी सोडण्याची ओरड गावात सुरु झाली आहे. नागरिकांना पिण्याची पाणी मिळत नाही. प्रकल्पात पाणी असताना नियोजन करण्यात येत नाही. नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणी मिळत नाही. यावरून प्रकल्पात असणाऱ्या पाण्याचा काय उपयोग असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. यामुळे परिसरात पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे.