शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जलाशय कारलीत, सिंचन आसलपाणीत

By admin | Updated: December 24, 2014 22:54 IST

कारली जलाशयाच्या पाण्याने गर्रा व आसलपानी या गावातील शेतीला सिंचनाचा लाभ होतो, परंतु ज्या गावात जलाशय कारली आहे. त्या गावातील सुपारी ६५ हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे.

तुमसर : कारली जलाशयाच्या पाण्याने गर्रा व आसलपानी या गावातील शेतीला सिंचनाचा लाभ होतो, परंतु ज्या गावात जलाशय कारली आहे. त्या गावातील सुपारी ६५ हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. यावर्षी येथील शेतकऱ्यांनी धानाचा मड्डा कापला. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत शेतकऱ्यांनी वाळलेल्या धानाच्या पेंढ्या दाखविल्या होत्या.बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाचे पाणी या जलाशयात सोडून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळावा याचे नियोजन केले आहे. परंतु वितरिका नाही. त्यामुळे या कारली जलाशयात बावनथडी प्रकल्पाचे पाणी येत नाही. दोन वर्षापुर्वी स्थानिक सहकारी सोसायटीने दुरूस्ती केली होती. तेव्हा काही प्रमाणात या जलाशयात पाणी आले होते. कारली गाव उंचावर असल्याने या जलाशयाचा लाभ कारलीच्या शेतकऱ्यांना होत नाही. गर्रा व आसलपानी येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो. या गावाची आणेवारी महसूल विभागाने ५१-५२ पैसे काढली आहे. कारली गाव दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. कारली येथे जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली होती तेव्हा येथील ग्रामस्थांनी वाळलेले धान पिकांच्या पेंढ्या दाखविल्या होत्या. येथील काही बावनथडी प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळाला नाही. काहींना २५ हजार प्रतिएकर मोबदला मिळाला. असून मोबदला या नियमानुसार मिळेल व ते मला मान्य आहे, असे नमूद केले आहे. कारलीला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जि.प. सदस्य सुरेश रहांगडाले, प्रकाश लसुंते, विनोद गौरीकर, गोपी गायकवाड, प्रभू चौधरी, झाबू जैतवार यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)