शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

साकोली तालुक्यात जलसाठे कोरडे

By admin | Updated: June 25, 2016 00:23 IST

तालुक्यातील अनेक तलाव, बंधारे आहेत. मात्र ते कोरडे पडल्याने अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे.

शेतकरी संकटात : पावसाची प्रतीक्षासाकोली : तालुक्यातील अनेक तलाव, बंधारे आहेत. मात्र ते कोरडे पडल्याने अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. तालुक्यात बंधाऱ्याची संख्या वाढवायला हवी होती. पण ती वाढली नाही. काही ठिकाणी बंधाऱ्यांना मोठे भगदाड पडल्याने पाणी अडविण्यात ते कुचकामी ठरले आहेत.शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या उपक्रमाअंतर्गत पाण्याची पातळी वाढविणे, शेतीला ओलीताची सोय करणे, जनावरासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी जलसंवर्धन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या साकोली लघुपाटबंधारे विभागाने लाखो रूपये खर्चून बंधाऱ्याची निर्मिती केली परंतु या बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले. यापैकी बऱ्याच बंधाऱ्यात पाणी नाही. संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे हे बंधारे कुचकामी ठरले आहेत. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावात कोट्यावधी रूपये खर्च करून बंधारे बांधले गेली मात्र त्याचा एकही शेतकऱ्याला लाभ घेता आला नाही. बंधाऱ्याच्या लोखंडी पाट्या चोरीला गेल्या आहेत. मात्र त्याची साधी तक्रारही पोलिसात नाही. कोल्हापुरी बंधारे आणि शिवकालीन पाणी साठवण योजना आमच्या काळात ववदान ठरू शकतात. साकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात तलाव व बोड्यांची संख्या आहे. मात्र शासकीय तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे दिसून येते. त्यामुळेही तलावाच्या साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)