शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वैनगंगेला पुन्हा जलपर्णीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST

गेल्या अनेक वर्षांपासून ईकार्नियाचा विळखा पडतो, परंतु त्याकडे कायम दुर्लक्ष केले जाते. अडीच वर्षांपूर्वी ईकार्निया निर्मूलनासाठी दोन काेटी रुपयांचा ...

गेल्या अनेक वर्षांपासून ईकार्नियाचा विळखा पडतो, परंतु त्याकडे कायम दुर्लक्ष केले जाते. अडीच वर्षांपूर्वी ईकार्निया निर्मूलनासाठी दोन काेटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा प्रस्ताव लालफितीत अडकला. दरवर्षी ईकार्निया आला की, पर्यावरणप्रेमी आवाज उठवितात. मात्र, पुरानंतर ईकार्निया गोसे प्रकल्पात जाऊन अडकतो. नदीपात्र मोकळे होते. त्यानंतर, ईकार्नियाचा विषय संपूर्ण जातो. आता पुन्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला ईकार्नियाने नदीपात्र व्यापले आहे.

बॉक्स

नागनदीने वाढविले प्रदूषण

नागनदीमुळे वैनगंगेचे पाणी दूषित होते. नागपूर शहरातील कारखान्याचे पाणी नागनदीच्याद्वारे वैनगंगेत येऊन मिसळते. गोसे प्रकल्पामुळे पाणी पुढे वाहून जात नाही. त्यामुळे भंडारा शहराच्या परिसरात वैनगंगेचे पाणी दूषित झाले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. वेगवेगळे उपाय सांगितले जातात. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. परिणामी, वैनगंगेचे पाणी दूषित राहते.