शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

वैनगंगेला पुन्हा जलपर्णीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST

गेल्या अनेक वर्षांपासून ईकार्नियाचा विळखा पडतो, परंतु त्याकडे कायम दुर्लक्ष केले जाते. अडीच वर्षांपूर्वी ईकार्निया निर्मूलनासाठी दोन काेटी रुपयांचा ...

गेल्या अनेक वर्षांपासून ईकार्नियाचा विळखा पडतो, परंतु त्याकडे कायम दुर्लक्ष केले जाते. अडीच वर्षांपूर्वी ईकार्निया निर्मूलनासाठी दोन काेटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा प्रस्ताव लालफितीत अडकला. दरवर्षी ईकार्निया आला की, पर्यावरणप्रेमी आवाज उठवितात. मात्र, पुरानंतर ईकार्निया गोसे प्रकल्पात जाऊन अडकतो. नदीपात्र मोकळे होते. त्यानंतर, ईकार्नियाचा विषय संपूर्ण जातो. आता पुन्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला ईकार्नियाने नदीपात्र व्यापले आहे.

बॉक्स

नागनदीने वाढविले प्रदूषण नागनदीमुळे वैनगंगेचे पाणी दूषित होते. नागपूर शहरातील कारखान्याचे पाणी नागनदीच्याद्वारे वैनगंगेत येऊन मिसळते. गोसे प्रकल्पामुळे पाणी पुढे वाहून जात नाही. त्यामुळे भंडारा शहराच्या परिसरात वैनगंगेचे पाणी दूषित झाले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. वेगवेगळे उपाय सांगितले जातात. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. परिणामी, वैनगंगेचे पाणी दूषित राहते.