शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पाण्यासाठी एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:09 IST

राजेगाव एमआयडीसी येथील ग्रामस्थांना नहराचे पाणी मिळण्यासाठी शेतकरी व बहुजन समाज पक्षाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता.

ठळक मुद्देपुतळ्याचे दहन : अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

आॅनलाईन लोकमतभंडारा : राजेगाव एमआयडीसी येथील ग्रामस्थांना नहराचे पाणी मिळण्यासाठी शेतकरी व बहुजन समाज पक्षाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता. परंतु शेतकºयांच्या या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शेतकरी व बसपा पदाधिकाºयांनी ग्रामपंचायतसमोर आत्मदहनासाठी खोदलेल्या खड्ड्यात पालकमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन केले.२६ जानेवारीला अधिकाऱ्यांची दिवसभर वाट पाहत असतानाही प्रशासनाने शेतकरी व आंदोलकांची दखल घेतली नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील लाकूड आगारच्या समोरील रस्त्यावर येऊन त्यांनी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. वेळीच कारधाचे ठाणेदार रत्नाकर मानकर यांनी हस्तक्षेप करीत लाखनी पोलिसांना पाचारण केले. लाखनीचे पोलीस निरीक्षक सोरसे यांनी आंदोलनकर्त्यांना समजाविले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत वरिष्ठांशी संपर्क साधून भंडाराचे तहसीलदार संजय पवार व भंडाराचे पोलीस निरीक्षक सिडाम यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. आंदोलनकांशी चर्चा करून नहराचे पाणी मिळण्यासाठी चर्चा केली.त्यावेळी राजेगाव एमआयडीसी च्या जागेपर्यंत जावून नहराच्या पाण्याची तहसीलदार पवार यांनी पाहणी केली. आंदोलनकर्त्यांना सात दिवसाच्या आत पाण्यासंदर्भात बैठक घेऊन पाणी देण्याची हमी देण्यात आली. अधिकारी वेळेत न आल्याने राजेगाव ग्रामपंचायतसमोर खोदलेल्या खड्ड्यांमध्ये आंदोलकांनी पालकमंत्र्यांचा पुतळा बनवून त्याला पुरले. यावेळी घेण्यात आलेल्या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महासचिव शशीकांत भोयर होते. यावेळी अध्यक्ष डॉ.राजेश नंदूरकर, जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंद गंथाडे, वसंता वासनिक, कुंजन शेंडे, मनोहर सार्वे, दिनेश थोटे, राजू शेंडे, माणिक गंथाडे उपस्थित होते. यावेळी आंदोलनकांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा मानस बोलून दाखविला.यावेळी बसपाचे राजू गणवीर, के.एल. गजभिये, मुकुंद चहांदे, सावरकर, शुभम बोरकर, वसंता वासनिक, प्रमोद वासनिक, संदीप वासनिक, विनायक झंझाड, संदीप थोटे, विजय शहारे, भानूदास सार्वे, देवराम वासनिक, राजू शेंडे, संदीप सार्वे, दिनेश थोटे, मधुकर रामटेके, विजय देशपांडे, दिपक सार्वे, अतुल बंदेले, नारायण वासनिक, आनंदराव गंथाडे, वसंता राऊतकर, चंद्रभान वासनिक, भानुदास सार्वे, नामदेव शेंडे, अतुल रामटेके, अशोक शेंडे, कुंडलीक शेंडे, शेखर थोटे, हरिश्चंद्र बुंदेले, यादोराव वासनिक, रमाबाई वासनिक, प्रभा वासनिक, सकू मेश्राम, शीला हुमणे, संगीता नागदेवे, निर्मला नंदागवळी, निशा मेश्राम यांच्यासह शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.