शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

पाणी वाटपात सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:45 IST

धानपीक वाचविण्याकरिता शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. परंतु बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेचे गेट स्वत: शेतकरी उघडतात. तर कधी दुसरे शेतकरी तो बंद करतात. शेतकऱ्यांचा येथे उपद्रव वाढत आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. पाणी वितरण व्यवस्था करताना पोलीस बंदोबस्त लावावा अशी मागणी जि.प. सदस्य देवसिंग सव्वालाखे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देशासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी : अरेरावीचे प्रकार वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : धानपीक वाचविण्याकरिता शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. परंतु बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेचे गेट स्वत: शेतकरी उघडतात. तर कधी दुसरे शेतकरी तो बंद करतात. शेतकऱ्यांचा येथे उपद्रव वाढत आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. पाणी वितरण व्यवस्था करताना पोलीस बंदोबस्त लावावा अशी मागणी जि.प. सदस्य देवसिंग सव्वालाखे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.बावनथडी धरणात मुबलक जलसाठा आहे. देव्हाडी शिवारातील सुकळी, चारगाव, ढोरवाडा, माडगी, देव्हाडी येथे सिंचनाचे पाणी दोन दिवसापूर्वी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सुरु करण्यात आला. परंतु काही उपद्रवी लोकांनी कुशारी गेट बंद केल्याने देव्हाडी शिवारातील गावांना पाणी बंद झाले. येथे काही जण अधिकाºयांना दमदाटी करणे, अरेरावी करणे इत्यादी उपद्रव सुरु आहे. संबंधित प्रकल्पाचे कर्मचारी भयभीत झाले आहेत. कुशारी गेट कुणीही सुरु करीत असून कुणीही बंद करण्याचा सर्रास प्रकार सुरु आहे. कुशारी रोहणा, पिंपळगाव, महालगाव वितरिकांना पाणी सुरु आहे. देव्हाडी शिवारातील शेतकऱ्यांसोबत केवळ दुजाभाव सुरु आहे. प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य देवसिंग सव्वालाखे यांनी केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकºयांसोबत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.बावनथडी धरणात पाणी साठा उपलब्ध असून ते पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना पीके वाचविता येऊ शकेल. त्यातूनच प्रत्येकाला पाणी मिळण्याची खात्री निर्माण होऊ शकते.परंतु नियमबाह्यपणे वितरिकेचे गेट सुरु व बंद प्रकार करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी येथे दखल घेण्याची गरज असल्याची ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे.