मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी रखडली होती. त्यानंतर गोसेखुर्द धरण विभागाला शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कालव्यात पाणी :
By admin | Updated: July 12, 2015 00:42 IST