शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धापेवाडा प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: April 29, 2016 00:41 IST

तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेला धापेवाडा प्रकल्प वैनगंगा नदीवर कवलेवाडा

नियोजनाचा अभाव : शेतकरी पाण्यापासून वंचितचपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेला धापेवाडा प्रकल्प वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे अदानी समूहाच्या व पाटबंधारे विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आला. ४४.०५ दलघमी (१५.५६ टी.एम.सी.) पाणी क्षमतेच्या या प्रकल्पात वैनगंगा नदीतील ३२७ द.ल.घ.मी. (११.५५ टी.एम.सी.) पाणी शेतीसाठी आहे. मात्र संबंधित यंत्रणेच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांना पाणीच मिळणे कठीण झाले आहे.या प्रकल्पातून अदानी वीज प्रकल्पासाठी वार्षिक २.४७ टी.एम.सी. पाणीसाठा पुरवठा करण्यास शासनाने मंजूरी दिली. त्यानुसार पाणी पुरवठा केला जातो. पण शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोणतेही नियोजन केले जात नाही. या प्रकल्पात पाणी भरले असल्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी कर्ज काढून पाईपलाईन करुन विद्युत पंप लावले. अनेक बेरोजगार शेतीकडे वळले. पण वैनगंगेत पाणीच नसल्याने संपूर्ण लावलेले रबी पीक जळून गेले आहे. लाखो रुपये खर्च करुनही हाती काहीच येणार नाही. उलट कर्जाचा बोझा वाढणार आहे. चांदोरी खुर्द, पिपरिया, सावरा, अर्जुनी, बिहिरीया, मुरदाडा, महालगाव, किडंगीपार, करटी बु., इंदोरा व इतर ठिकाणी बोअरवेलने उपसा केला जातो. (वार्ताहर)