शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

दोन वर्षांपासून लाभार्थी पिकविम्याच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:27 IST

आॅनलाईन लोकमतपालांदूर : सन२०१४-१५ व २०१५-१६ चे पिकविमा प्रकरण मंजूर होऊनही पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे शासनस्तरावर पात्र ठरूनही मागील दोन वर्षापासून नत्थू सीताराम खंडाईत या शेतकऱ्याची पायपीट सुरूच आहे. शेतकºयांचा कुणी वाली नाही का? असा प्रश्न ते लोकप्रतिनिधींना विचारत आहेत.शेतकºयाच्या नावावर विकासाच्या गप्पा मारणे सुरू असल्याचा आरोप त्यांनी ...

ठळक मुद्देपात्र लाभार्थी खंडाईतची पायपीट सुरुच

आॅनलाईन लोकमतपालांदूर : सन२०१४-१५ व २०१५-१६ चे पिकविमा प्रकरण मंजूर होऊनही पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे शासनस्तरावर पात्र ठरूनही मागील दोन वर्षापासून नत्थू सीताराम खंडाईत या शेतकऱ्याची पायपीट सुरूच आहे. शेतकºयांचा कुणी वाली नाही का? असा प्रश्न ते लोकप्रतिनिधींना विचारत आहेत.शेतकºयाच्या नावावर विकासाच्या गप्पा मारणे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकारणासाठी शेतकऱ्यांचा उपयोग केला जात असून त्याच्या विकासासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे वास्तव पालांदूर परिसरात दिसत आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत त्यांनी पिकविमा काढला होता.मागील दोन वर्षात लाखनी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केला. आणेवारीच्या आकडेवारीवरून तत्कालीन प्रशासनाने पिकविमा मंजूर करीत सेवा सहकारी संस्थेमार्फत जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांना पिकविमा मंजूर करीत सेवा सहकारी संस्थेमार्फत जिल्हा बँकेतून हजारो शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ देण्यात आला. मात्र त्याच कालावधीत ग्रामीण बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ दिला नाही.प्रगतशिल शेतकरी नत्थू खंडाईत यांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना लेखी तक्रार केली. उपनिबंधकांनी सदर प्रकरणाला न्याय देत अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया ला पत्र पाठवून मंजूर झालेली रक्कम शेतकºयांना देण्याचे सांगितले. परंतु आजपर्यंत खंडाईत यांना मदत मिळाली नाही.