शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उमेदच्या कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:42 IST

ग्रामीण जीवनाेन्नती अभियानांतर्गत शेतकरी, महिला सशक्तीकरण, जैविक शेतीसाठी मार्गदर्शन केले जाते. जिल्ह्यात ३५ व्यवस्थापक आणि ७०० कर्मचारी मानधनावर कार्यरत ...

ग्रामीण जीवनाेन्नती अभियानांतर्गत शेतकरी, महिला सशक्तीकरण, जैविक शेतीसाठी मार्गदर्शन केले जाते. जिल्ह्यात ३५ व्यवस्थापक आणि ७०० कर्मचारी मानधनावर कार्यरत आहे. व्यवस्थापकांना दरमहा ११ हजार तर कर्मचाऱ्यांना दरमहा अडीच हजार रुपये मानधन मिळते. मात्र, ऑगस्ट २०२० पासून त्यांना मानधनच मिळाले नाही. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेशी संपर्क साधला असता निधी नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. जिल्हा परिषदेने हा राज्यस्तरावरचा विषय असल्याचे पुढे करून आपले हात झटकले. मात्र, या ७०० कर्मचाऱ्यांपुढे माेठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

दरमहा या मानधनाची रक्कम बँकेत जमा हाेते. परंतु आता वर्षभरापासून मानधनच मिळाले नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी फाेन करून सातत्याने माहिती विचारत असतात. लसीकरण, शाश्वत शेती, सेंद्रीय शेती यासाठी पुढाकार घेणाऱ्या ‘उमेद’च्या उमेदवारांना तत्काळ वेतन देणे गरजेचे आहे.