शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

दोन वर्षांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: October 4, 2016 00:34 IST

पालांदूर परिसरात तीन वर्षापासून ओला, कोरडा दुष्काळ पडत आहे.

शेतकऱ्याने मांडली व्यथा : विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचा प्रतापपालांदूर : पालांदूर परिसरात तीन वर्षापासून ओला, कोरडा दुष्काळ पडत आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला. मात्र विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखा पालांदूरने लाभार्थ्यांना पिकविमा दिलाच नसल्याचा आरोप नत्थू खंडाईत यांनी पत्रपरिषदेत केला. यावेळी खंडाईत यांनी, वारंवार क्षेत्रीय व्यवस्थापक विदर्भ कोंकण ग्रामीण बँक कारापुरकर भंडारा यांच्याशी भेटून आश्वासनापलिकडे काहीही हातात लागले नसल्याचे सांगितले. चालू खरीप अनियमित पावसाने प्रभावित झाला असून हलक्या धानाचा हंगाम संकटात आला आहे. तरीही शासन - प्रशासन नगरजअंदाज आणेवारी ७२ पैेसे दाखवितो आहे. वास्तविकतेकडे लक्ष न देता प्रक्रियेतून दुष्काळ मोजण्याची रित बंद करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.खरीप हंगामात पंतप्रधानांच्या हाकेला साथ देत पंतप्रधान पीक विमा काढलेला आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रात धान काही ठिकाणी जमीनदोस्त तर काही ठिकाणी लोंबीलाच अंकुर आले आहेत. तुळतुडा, करपा, अळीने पिक बेजार आहे. प्रत्येक पंचनाम्याकरिता विमा कंपनीचे प्रतिनिधी पोहचलेच नसल्याने नुकसान कळणार नाही. त्यामुळे विम्याचे संरक्षण दुर्लभ होणार हे निश्चित दिसते. अशावेळी शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी हे अनुत्तरीत आहे. कृषी विभागही डोळेझाक करताना दिसते. पिकविमा काढण्याकरिता घसा कोरडा होईपर्यंत सांगतात मग पंचनाम्याकरिता पुढाकार का नाही? असा संतप्त प्रश्न त्यांनी यावेळी केला. (वार्ताहर)