शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

३३ अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातून रविवारी १८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर यापुर्वी पाठविलेल्या १५ अशा ३३ अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तर जिल्ह्यातील विविध फ्ल्यु ओपीडीमध्ये तपासणी करण्यात आलेल्यापैकी तीव्र श्वासनदहाच्या ४८ व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२११ पैकी १७८ नमुने निगेटिव्ह : हॉस्पिटल क्वारंटाईनमधून ११० व्यक्तींना सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत पाठविलेल्या २११ नमुन्यांपैकी १७८ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३३ अहवालाची प्रतीक्षा आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. हॉस्पिटल क्वारंटाईनमधून ११० व्यक्तींना तर आयसोलेशन वॉर्डातून ६३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रभावी उपाययोजना करीत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयातून रविवारी १८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर यापुर्वी पाठविलेल्या १५ अशा ३३ अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तर जिल्ह्यातील विविध फ्ल्यु ओपीडीमध्ये तपासणी करण्यात आलेल्यापैकी तीव्र श्वासनदहाच्या ४८ व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ४७ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ३५ व्यक्तींचे नमूने निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. तर १२ व्यक्तींचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सध्या १८ व्यक्ती दाखल असून आतापर्यंत येथून ६३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे तर नर्सिंग वसतीगृहाच्या अलगीकरण कक्षात २७ व्यक्ती दाखल असून तेथून ११० व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. १ मार्च ते २० एप्रिल दरम्यान महानगर व परराज्यातून परत आलेल्या व्यक्तींची संख्या २२ हजार ३९५ झाली आहे. यापैकी दहा हजार ८८२ व्यक्तींचा होमक्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. ११ हजार ५७३ व्यक्ती गृहविलगीकरण कक्षात दाखल आहे.नागरिकांनी घराबाहेर पडू नयेकोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव भंडारा जिल्ह्यात होवू नये, जिल्हा कोरोनामुक्त रहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून जीवनावश्यक व्यवहार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या