शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्या

By admin | Updated: March 5, 2017 00:35 IST

यापुढे होणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत महानगरपालिका तसेच लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता....

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मागणी : मतदारांमध्ये ईव्हीएम मशीनबाबत संभ्रमाची परिस्थिती भंडारा : यापुढे होणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत महानगरपालिका तसेच लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेट पेपर्स (मतपत्रिका) द्वारे मतदान घेण्यात यावे, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय गाढवे, जिल्हाध्यक्ष दुधकुवर, उपाध्यक्ष मनोज गोस्वामी यांनी केली आहे.मागील वर्षात झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये आणि नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या निवडणूक निकालावरून मतदारांमध्ये ईव्हीएम मशीन बाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकांचे निकाल नागरिक आणि मतदारांतील असंतोष पाहता जे उमेदवार निवडून येण्याची १०१ टक्के खात्री होती ते उमेदवार दुसऱ्या व तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकल्या जाऊन पराभूत झाले. यामुळे निश्चितपणे ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बदल करून घोळ करण्यात आला असल्याच्या शंकाकुशंकांना पेव फुटले आहे. लोकशाहीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका नि:पक्षपाती व्हाव्यात, या भावनेतून मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करीत असतात पण वरील निवडणुकांचे निकाल मतदार नागरिकांच्या मनात असंतोष पसरविणारे आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याच ठिकाणी मोर्चे काढण्यात आलीत व आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. याद्वारे ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेला विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे मतदान प्रक्रियेत सुधारणा करणे काळाची गरज आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सुद्धा त्यांच्यापहिल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणाऱ्या मतदानाला विरोध दर्शवून बॅलेट पेपर्स द्वारे मतदान घ्यावे अशी सूचना केल्यानंतर अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून बॅलेट पेपर्सद्वारे मतदान घेण्यात आले होते. याप्रकरणी केंद्र व राज्य सरकार तसेच निवडणूक आयोगाने मतदार नागरिकांच्या भावनांचा आदर करून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेट पेपर्सद्वारे मतदान घ्यावे अशी मागणी बी.आर.एस.पी. चे नेते संजय गाढवे, झेड.आर. दुधकुवर, मनोज गोस्वामी यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)