शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: February 12, 2017 00:22 IST

गाव हागणदारीमुक्त कसा होईल. याबाबत प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. गाव स्वच्छ व सुंदर जर राहिला तर आरोग्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, ...

अनिता तेलंग : ग्रामपंचायतीने घेतला पुढाकारअड्याळ : गाव हागणदारीमुक्त कसा होईल. याबाबत प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. गाव स्वच्छ व सुंदर जर राहिला तर आरोग्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन खंड विकास अधिकारी अनिता तेलंग यांनी व्यक्त केले. महिला व समाजकल्याण तसेच ग्रामस्वच्छता अभियान यासाठी ग्रामपंचायत अड्याळने पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन गुजरी चौक येथे केले होते. यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी खंड विकास अधिकारी, ठाणेदार अजाबराव नेवारे, सरपंच रजनी धारणे, उपसरपंच देवीदास नगरे, ग्रामविकास अधिकारी एस.ए. नागदेवे व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी तेलंग यांनी, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत सोबत ग्रामस्थांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. आपल्या आरोग्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार? गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे हे आपल्याच हातात आहे. प्रत्येकाच्या घरी शौचालय व्हावे यासाठी शासनाकडून मदतही मिळत आहे. कोणत्याही योजनेचा लाभ जर घ्यायचे असल्यास त्यासाठी घरात शौचालय असणे महत्वाचे. त्याचप्रमाणे शेतकरी वर्गाने ज्यांच्या घरी जनावरांची संख्या जास्त आहे अशांनी बायोगॅसचा वापर करावा, असे मार्गदर्शन तेलंग यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. महिलांसाठी हळदीकुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला होता. (वार्ताहर)