शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

स्मशानभूमीत पोहचण्यासाठी गावकऱ्यांना रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:33 IST

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात स्मशानभूमी रस्ता आणि पुल बांधकामाची मुख्य समस्या आहे. नाल्यालगत असणाºया या स्मशानभूमित मृतदेह नेण्याकरिता रस्ता नसून अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची फरपट होत आहे. या नाल्यात सदैव पाणी साचून राहत असल्याने तीन ते चार फुट पाण्यातून चक्क गावकºयांना पे्रत न्यावे लागत आहे.

ठळक मुद्देगुडघाभर पाण्यातून प्रवास । बिनाखी ग्रामस्थांचा प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील बिनाखी गावाचे नाल्या शेजारी असणाºया स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता आणि पुलाचे बांधकाम करण्यात आले नसल्याने पावसात नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मृतदेहाासह प्रवास करावा लागत आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात स्मशानभूमी रस्ता आणि पुल बांधकामाची मुख्य समस्या आहे. नाल्यालगत असणाºया या स्मशानभूमित मृतदेह नेण्याकरिता रस्ता नसून अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची फरपट होत आहे. या नाल्यात सदैव पाणी साचून राहत असल्याने तीन ते चार फुट पाण्यातून चक्क गावकऱ्यांना पे्रत न्यावे लागत आहे. रस्ता आणि पुल बांधकामाची गावकऱ्यांची जुनी मागणी आहे. परंतु या मागणीला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. प्रशासन गावकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.गावाशेजारी दुसरी स्मशानभूमि नसल्याने भर पावसात चिखल तुडवत स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जावे लागते. स्मशानभूमीत कित्येक वर्शांपासून रस्ता, पुलाचे बांधकाम झाले नसल्याने अन्य सुविधा प्रभावित झाल्या आहेत. पिण्याचे पाणी, सभामंडप, हातपंप आदी सुविधा नाहीत. या सुविधांसाठी ग्रामपंचायत मार्फत अनेक वेळा ग्रामसभेत ठराव देवूनही परिस्थिती जैसे थे दिसत आहे. गावकºयांनी सर्वानुमते घेतलेल्या ठरावाची ठरावाची साधी दखल घेण्यात आलेली नाही. शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने गावकºयांनी प्रशासनाविरोधात लवकरच आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा