शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निसर्गाच्या दुष्टचक्रात बळीराजा होरपळला

By admin | Updated: December 8, 2015 00:39 IST

तालुक्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सोयाबीन, उन्हाळी धान, गहू, हरभरा व तूर या पिकांची लागवड केली जाते.

शेतकरी हवालदिल : पहिल्या पावसानंतर किडीने मारले, बॅका कर्ज देईना-निसर्ग साथ देईनापवनी : तालुक्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सोयाबीन, उन्हाळी धान, गहू, हरभरा व तूर या पिकांची लागवड केली जाते. धान, सोयाबीन व गहू ही पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. हरभरा व तूर या पिकांना सिंचन असलेल्या जमिनीचा वापर केला जातो. परंतु तूर पिक मात्र शेताचे बांधावर घेतले जात आहे. खरीप हंगामातील सर्व पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अलिकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे योग्यवेळी व प्रमाणात पाऊस पडत नसल्यामुळे उत्पादनात घट झालेली आहे. पावसाने साथ दिली तर किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. किटकनाशकांच्या फवारणी किंवा धुरळणीनंतरही किडीचा नायनाट होत नाही.पवनी तालुक्यात जल व अजल असे एकूण भातपिकाचे क्षेत्र २८,८१७.८४ हेक्टर एवढे आहे. सोयाबीन २,९०८.८८ अजल क्षेत्रात पेरले जाते. उन्हाळी भात २००५.२५ हेक्टर क्षेत्रात जल क्षेत्रात लागवड करण्यात येते. हरभरा पिकासाठी जल व अजल असे एकूण ९५७.१९ हेक्टर क्षेत्र वापरात आहे. गहू पिकासाठी जल व अजल मिळून एकूण ३०३९.६१ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे आणि तूर पिकासाठी ९८२.०५ हेक्टर अचल क्षेत्र वापरात आहे. उर्वरीत इतर सर्व पिकांसाठी जल व अजल मिळून ७१६९.२३ हेक्टर क्षेत्र वापरले जात आहे. तालुक्यात खरीप व रब्बी पिकासाठी जल व अजल असे एकूण ४२९२७.११ हेक्टर क्षेत्र वापरात आहे.शेतात कोणतेही पीक घेतले तरी पावसाचे पाणी किंवा सिंचन आवश्यक आहे. पावसाचे पाणी योग्यवेळी व पुरेशा प्रमाणात न झाल्यास तसेच सिंचनाची सोय उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांकडे अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे उत्पादनात घट ही नित्याची बाब झालेली आहे. पिकांवरील रोगाचे विविध प्रकार पाहून शेतकरी हैराण झालेला आहे. दरवर्षाला शेतकऱ्यांचा फार मोठा खर्च किटकनाशकांच्या फवारणीवर होत असल्याने शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. उत्पादन खर्चाचा विचार केल्यास शेतमालाला भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दयनीय होत चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)