शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

अंशकालीन कर्मचाऱ्यावर बेकारीची कुऱ्हाड

By admin | Updated: February 28, 2016 00:56 IST

शासनाने तब्बल १५ वर्षापासून अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून न घेतल्याने शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका...

शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका : शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणीलाखांदूर : शासनाने तब्बल १५ वर्षापासून अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून न घेतल्याने शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका अंशकालीन कर्मचाऱ्यावर बसत असल्याचे चित्र दिसत आहे.यात अनेक अंशकालीन कर्मचारी केवळ तुटपुंज्या मानधनावर राबल्याने आयुष्यातील अनेक चांगली वर्षे मोठ्या आशा अपेक्षेने सेवेत घालविल्याने अनेक लाभार्थ्यांनी सेवा करण्यात वय घालविली. आज १५ वर्षानंतर बऱ्याच कर्मचाऱ्यांना वयाच्या अटीमुळे व शासनाच्या उदासीन धोरणामुळे फटका बसत आहे.या प्रकारामुळे व शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज अनेकांचे कुटंूब उघड्यावर पडले असून अनेकांचे स्वप्न भंग झाले आहे. त्यांच्यावर जीवन जगण्याचे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पदवीधर अंशकालीन कर्मचारी आजही चातका प्रमाणे नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र शासनाकडून त्यांच्यावर ऐनकेन प्रमाणे अन्याय होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असल्याने समाजाच्या सुद्धा यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा अत्यंत गरीब व केविलवाणा आहे. आयुष्यातील बराच मोलाचा काळ अल्प मानधनावर शासकीय सेवेत घालविणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)