शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

भारनियमन बंद करा!

By admin | Updated: September 5, 2014 01:08 IST

राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात भारनियमन करण्यात येऊ नये, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता

व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन : समस्या सोडविण्याची ग्वाही नागपूर : राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात भारनियमन करण्यात येऊ नये, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांना दिलेल्या निवेदनात केली. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सदर निवेदन देण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बावनकुळे यांनी यावेळी कामठी येथील विविध समस्या मांडल्या. यात गणेशोत्सवादरम्यान भारनियमन पूर्णपणे बंद करण्यात यावे, कामठीतील जयस्तंभ चौक ते महात्मा गांधी चौक आणि पोलीस ठाणे ते शिवाजी चौका दरम्यानच्या दुभाजकावरील तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, बाबू हरदास चौक ते भाजीमंडी हा मार्ग वर्दळीचा असल्याने या मार्गावरील जड वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान बंद करण्यात यावी, शहरातील अंतर्गत रस्त्यांची वेळीच दुरुस्ती करण्यात यावी, गणेशात्सव मंडळांना नाहरकत प्रमाणपत्र एक खिडकी योजनेंतर्गत देण्यात यावे, भाजीमंडी चौक ते महादेव घाट कन्हान नदीदरम्यान तात्पुरता वीज पुरवठा करून पथदिवे लावण्यात यावे, श्री गणेश विसर्जनादरम्यान अपघात होऊ नये यासाठी कन्हान नदीच्या घाटावर नावाडी, बोट व जीवन रक्षक पथक तैनात करण्यात यावे, उत्सवादरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा यासह एकूण २२ मागण्या त्यांनी लावून धरल्या होत्या. सदर निवेदन व मागण्यांची दखल घेत प्रशासनाने कामठी येथे एक खिडकी योजना राबविली. शिवाय, महत्त्वाच्या ठिकाणचे अतिक्रमण हटविले. आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे लावून अंतर्गत रस्त्यांची दुरुस्तीही केली. जड वाहतुकीची समस्या लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली. (प्रतिनिधी)