शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

भारनियमन बंद करा

By admin | Updated: August 15, 2016 00:20 IST

कृषीपंपाचे भारनियमन तात्काळ बंद करुन शेतीला २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावे,...

अभियंत्यांना निवेदन : शिवसेनेची मागणीसाकोली : कृषीपंपाचे भारनियमन तात्काळ बंद करुन शेतीला २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावे, अशी मागणी शिवसेना तालुकातर्फे विजवितरण कंपनीला निवेदनातून करण्यात आली आहे.तालुक्यातील ९० टक्के रोवणी आटोपली असून पाण्यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र निसर्गाची अवकृपा यावर्षीही शेतकऱ्यांवर दिसत आहे. तर ज्या शेतकऱ्याजवळ विहिरी व बोरवेल आले त्यांना १६ तासांच्या भारनियमनाचा समस्या करावा लागत आहे. १६ तासाचे भारनियमन तात्काळ बंद करुन कृषी पंपाना २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावा अन्यथा शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून करण्यात आला आहे.शिष्टमंडळात नरेश करंजेकर, पतीराम नेवारे, मोहन चांदेवार, रामदयाल गजभीये, घनीराम विभागे, विठोबा बोरकर, संजय सोनवाने, चंद्रशेखर चोले, धनराज कापगते, तुकाराम निखारे, पुष्पा सोनकुसरे, अनिता कंटकार, नागेश्वर कांबळे, महेश कांबळे, विश्वनाथ चांदेवार, रवि चांदेवार, बंडू लिचडे, ज्ञानेश्वर कापगते, यशवंत लांजेवार, रमेश बोरकर, मुकेश पंचभाई, मुकेश खंदारे, राकेश येरने, विकास बडोले, राधेशाम पंधरे, राहुल संग्रामे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)