शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

भारनियमन बंद करा

By admin | Updated: August 15, 2016 00:20 IST

कृषीपंपाचे भारनियमन तात्काळ बंद करुन शेतीला २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावे,...

अभियंत्यांना निवेदन : शिवसेनेची मागणीसाकोली : कृषीपंपाचे भारनियमन तात्काळ बंद करुन शेतीला २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावे, अशी मागणी शिवसेना तालुकातर्फे विजवितरण कंपनीला निवेदनातून करण्यात आली आहे.तालुक्यातील ९० टक्के रोवणी आटोपली असून पाण्यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र निसर्गाची अवकृपा यावर्षीही शेतकऱ्यांवर दिसत आहे. तर ज्या शेतकऱ्याजवळ विहिरी व बोरवेल आले त्यांना १६ तासांच्या भारनियमनाचा समस्या करावा लागत आहे. १६ तासाचे भारनियमन तात्काळ बंद करुन कृषी पंपाना २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावा अन्यथा शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून करण्यात आला आहे.शिष्टमंडळात नरेश करंजेकर, पतीराम नेवारे, मोहन चांदेवार, रामदयाल गजभीये, घनीराम विभागे, विठोबा बोरकर, संजय सोनवाने, चंद्रशेखर चोले, धनराज कापगते, तुकाराम निखारे, पुष्पा सोनकुसरे, अनिता कंटकार, नागेश्वर कांबळे, महेश कांबळे, विश्वनाथ चांदेवार, रवि चांदेवार, बंडू लिचडे, ज्ञानेश्वर कापगते, यशवंत लांजेवार, रमेश बोरकर, मुकेश पंचभाई, मुकेश खंदारे, राकेश येरने, विकास बडोले, राधेशाम पंधरे, राहुल संग्रामे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)