शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
3
जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 
4
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
5
Stock Market Today: सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी
6
२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये
7
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
8
अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की
9
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
10
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
11
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
12
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
13
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
14
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
15
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
17
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
18
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
19
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
20
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील

रिपाइं ऐक्यापूर्वी आघाडीसाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 22:59 IST

रिपब्लिकन पाटीर्तील पूवीर्चे नेते आता वेगवेगळ्या गटात विखुरलेले आहेत. त्यामुळे सर्वांना एकत्र आणण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

ठळक मुद्देडॉ.राजेंद्र गवई : रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

आॅनलाईन लोकमतभंडारा : रिपब्लिकन पाटीर्तील पूवीर्चे नेते आता वेगवेगळ्या गटात विखुरलेले आहेत. त्यामुळे सर्वांना एकत्र आणण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यापूर्वी आंबेडकरवादी नेत्यांची आघाडी व्हावी याकरिता आपण प्रयत्न करणार आहे. यापुढे येणाºया सर्वच निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे रिपाइंचे जनरल सेक्रेटरी डॉ.राजेंद्र गवई यांनी पत्रपरिषदे सांगितले.भंडारा येथे रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता ते ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी डॉ.गवई म्हणाले, प्रमुख राजकीय पक्ष हे सर्वच निवडणुकीत आंबेडकरी जनतेची मते मिळवण्यासाठी गटगटातील नेत्यांसोबत बोलणी करतात आणि कमी जागा देतात. त्यामुळे रिपाइंचे आतापर्यंत नुकसान होत आले आहे. आज आपसातील मतभेदामुळे दबावगट तयार करता येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर पात्र उमेदवारांचा शोध घेणे सुरू केले आहे. यापुढे रिपाइंचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावरच लढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता बाबासाहेबांच्या रिपार्इंची ताकद वाढविणे हेच आमचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.कोरेगावभीमा प्रकरणात ३८ जणांना अटक झाली असून हजारो निरपराध तरूणांवर गुन्हे दाखल केलेले आहे. त्यांना अद्याप जामिनही मिळालेला नाही. त्यामुळे या युवकांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. या युवकांसाठी आम्ही कोणासोबतही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे आंबेडकरवादी नेत्यांनी आपसात बोलून दबावगट तयार करण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.स्वतंत्र विदर्भ, विविध प्रवर्गाचे आरक्षण आदी अनेक विषयांवर आमचा पक्ष काम करणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, नागपूरचे अध्यक्ष प्रकाश कुंभे, प्रदेश उपाध्यक्ष गोकूल पांडे, केंद्रीय कार्यकारीणी सदस्य वसंतराव हुमणे, जिल्हाध्यक्ष मदन बागडे उपस्थित होते.