शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

वृक्ष लागवड ही भविष्यात लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 21:59 IST

मनुष्याला जीवन जगण्यासाठी हवा, पाणी व शुध्द पर्यावरणाची आवश्यकता असते. जे झाडामुळे आपणास मिळते. झाडे व जंगल असल्यामुळे पर्यावरण संतुलित राहते.

ठळक मुद्देरामचंद्र अवसरे : भंडारा येथे वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मनुष्याला जीवन जगण्यासाठी हवा, पाणी व शुध्द पर्यावरणाची आवश्यकता असते. जे झाडामुळे आपणास मिळते. झाडे व जंगल असल्यामुळे पर्यावरण संतुलित राहते. म्हणून प्रत्येकानी आपल्या घरासभोवताल प्रत्येकी २ झाडे लावण्याचा निर्धार करावा व वृक्ष लागवडीस लोकचळवळीचे स्वरुप दयावे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.जिल्हयातील १३ कोटी वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्रम खांब तलाव भंडारा येथे आज अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी शांतनू गोयल, पोलीस अधिक्षक विनीता साहू, उपवन संरक्षक विवेक होशिंग, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, तहसिलदार संजय पवार, जिल्हा परिषदेचे उप कार्यकारी अधिकारी आर.एन. दिघे, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक विधाते, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी शांतनू गोयल म्हणाले की, जिल्हयाचा वृक्ष लागवडीचा उद्दिष्टय २४.५८ लाख असून १ ते ३१ जुलै पर्यंत या उद्दिष्टयापेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात येईल. जिल्हयातील सर्व तालुक्यात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करावी व त्यात नागरिकांचा सहभाग घ्यावा. वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सुध्दा वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे, असे ते म्हणाले.पोलीस अधीक्षक विनीता साहू म्हणाल्या की, घरोघरी वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज झाली आहे. नगरपरिषदेला २ हजार ५०० उद्दिष्टय दिलेले असून यावर्षी ३ हजार ५०० झाडे शहरात लावण्यात येणार आहे. भंडारावासियांनी या वृक्ष चळवळीस सहकार्य करुन भंडारा शहर हिरवेगार करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी केले. प्रास्ताविकात उपवन संरक्षक विवेक होशिंग यांनी १३ कोटी वृक्ष लागवडीबाबत माहिती दिली. तसेच जिल्हयाला दिलेल्या उद्ष्टिांपेक्षा जास्त वृक्ष लावण्याचा नागरिकांनी संकल्प करावा, असे सांगितले. जिल्हयात सर्व तालुक्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रमास उर्त्स्फूत प्रतिसाद लाभत असून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, खाजगी स्वयंसेवी संस्था, खाजगी उद्योग सर्वत्र वृक्ष लागवड जोमाने सुरु असून वृक्ष लागवडीस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.संचालन व उपस्थिताचे आभार नगरपरिषदेचे प्रकल्प अधिकारी प्रवीण पडोळे यांनी केले.