शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

जिल्ह्यात २८ ठिकाणी यात्रा

By admin | Updated: February 18, 2017 00:30 IST

जिल्ह्यात शिवरात्रीच्या पावन पर्वावर २८ ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्व महाशिवरात्रीचे : शांतता कलम लागू, संवेदनशीलस्थळी पोलिसांची करडी नजरभंडारा : जिल्ह्यात शिवरात्रीच्या पावन पर्वावर २८ ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेषत: पोलीस विभागाने संवेदनशील क्षेत्रात करडी नजर ठेवली आहे. यादरम्यान जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात शांतता कलम लागू केले आहे.पर्यटनासह तीर्थस्थळांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शिवरात्रीच्या पावन पर्वावर ठिकठिकाणी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. यात लाखांदूर येथील चुलबंद नदीच्या तिरावरील महादेव मंदिर, खुनारी येथील चुलबंद नदीच्या पात्रातील शिवतीर्थ मंदिर, पवनी शहरासह तालुक्यातील कोरंभी, महादेव, नेरला डोंगरदेव महादेव, जवाहरनगर परिसरातील झिरी देवस्थान, भंडारा शहरातील श्री बहिरंगेश्वर देवस्थान, चांदपूर पर्यटन स्थळ, श्री गायमुख तीर्थक्षेत्र, आंभोरा तीर्थक्षेत्र यासह २८ ठिकाणी यात्रा भरविली जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार १९ फेब्रुवारीला तर चार दिवसानंतर महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन होणार आहे. जिल्ह्यातील प्रसिध्द तीर्थस्थळी भरणारी यात्रा ही पाच दिवसांपर्यंत सुरु असते. याशिवाय आठ दिवसानंतर बारावीची परिक्षा सुरू होणार असल्याने टेंशन वाढले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यात्रेच्या ठिकाणी होणारी भाविकांची गैरसोय लक्षात घेता उत्सवाचे आयोजन करणाऱ्यांनाही आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले आहे. शिवरात्रीला आयोजित यात्रेत सर्वाधिक भाविकांची गर्दी भंडारा, मोहाडी, पवनी व लाखांदूर तालुक्यात पाहयला मिळते. भंडारा शहरातील श्री बहिरंगेश्वर देवस्थान परिसरात आयोजित यात्रेला विशेष महत्व आहे. यात्रेच्या निमित्ताने कोट्यवधी रूपयांची उलाढालही होत असते. (प्रतिनिधी)