शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

तलाव खोलीकरणाची कामे लागणार मार्गी

By admin | Updated: January 17, 2015 01:18 IST

भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात तलावाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या तलावातून मास्यांची शेती केली जाते.

साकोली : भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात तलावाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या तलावातून मास्यांची शेती केली जाते. मात्र या तलावांचे खोलीकरण व गाळ काढणे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मासेमारी व शेती या दोन्हीवर याचा विपरित परिणाम पडला आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना याविषयाचे गांभाीर्य सांगितले असून तलाव खोलीकरण करणार असल्याचे आ.बाळा काशीवार यांनी सांगितले.मागील कित्येक वर्षापासून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही व काही तलावांचे खोलीकरण करण्यात आले. शासन रस्ता किंवा ईमारत बांधते तेव्हा तिचा कालावधी ठरविते. मात्र तत्कालीन आघाडी शासनाने तलावांच्या दुरूस्तीकडे लक्ष दिले नाही.पाळीची उंची वाढविणारशेतीला सिंचन व मासेमारी व्यवसायासाठी तलावाचे खोलीकरण आवश्यक आहे. हे करताना तलावांच्या संपूर्ण क्षेत्रफळाची मोजणी करून हे तलाव दोन मीटर खोल करुन निघालेल्या मातीने पाळीची उंची वाढविण्यात येईल.तलावातील अतिक्रमण काढूशेतीलगतच्या तलाव परिसरात अतिक्रमण केल्यामुळे तलावाचे क्षेत्रफळ कमी झाले. त्यामुळेही तलावाची पाणी साठवणक्षमता कमी झाली. त्यामुळे तलावातील अतिक्रमण काढण्यात येईल.तलाव मासेमारीसाठी उपयुक्तभंडारा जिल्ह्यात तलावांची संख्या दोन हजारापेक्षा जास्त आहे. या तलावातून शेतीला सिंचनाची सोय व याच तलावातून मत्स्यशेती केली जाते. या दोन्ही जिल्ह्यातील गोड पाण्यातील माशांना देशात मागणी आहे. मत्स्यशेतीची सोय व्हावी यासाठी तलावाची खोलीकरण व त्यात मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. शेतकरी व मासेमारी करणाऱ्या लोकांना याचा फायदा मिळून त्यांच्या आर्थिक उत्त्पन्नात भर पडेल.(तालुका प्रतिनिधी)