शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: August 23, 2015 00:56 IST

पावसाने दगा दिल्याने यावर्षी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे धान पेरणी अपुर्णच आहेत.

तहसीलदारांना निवेदन : राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची मागणीतुमसर : पावसाने दगा दिल्याने यावर्षी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे धान पेरणी अपुर्णच आहेत. पावसाची आस संपल्याने शेतकरी चिंतेत सापडला असतांना त्याच्या परिवारावर उपासमारीचे डोंगर कोसळल्याने तुमसर तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावर्षी अति अल्प पावसाची नोंद तुमसर तालुक्यात झाली असून फक्त ३० टक्केच रोवण्या पूर्ण झाले आहेत. आणि आता तर पावसाची अपेक्षा करणे बेकार असल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढविले असतांना शेतकऱ्यांकडे दुसरे कोणतेही जोडधंदे नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. तसेच बावनथडी प्रकल्पात कोष्टी क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन नहरात गेल्या आहेत. परंतु अजूनपर्यंत शासनातर्फे शेतकऱ्यांना कोणताही अनुदान मिळालेला नाही. त्यांना त्वरित अनुदान देय करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेकडून मोठे आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अंकुर ठाकूर, निशिकांत पेठे, घनश्याम गुप्ता, अतुल कारेमोरे, गोपाल सोनी, आफताब राजा, अरशद मिर्झा, समिर वंजारी, स्वप्नील मेश्राम, ओम करमकर, सांकेत गजभिये उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)