शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: August 23, 2015 00:56 IST

पावसाने दगा दिल्याने यावर्षी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे धान पेरणी अपुर्णच आहेत.

तहसीलदारांना निवेदन : राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची मागणीतुमसर : पावसाने दगा दिल्याने यावर्षी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे धान पेरणी अपुर्णच आहेत. पावसाची आस संपल्याने शेतकरी चिंतेत सापडला असतांना त्याच्या परिवारावर उपासमारीचे डोंगर कोसळल्याने तुमसर तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावर्षी अति अल्प पावसाची नोंद तुमसर तालुक्यात झाली असून फक्त ३० टक्केच रोवण्या पूर्ण झाले आहेत. आणि आता तर पावसाची अपेक्षा करणे बेकार असल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढविले असतांना शेतकऱ्यांकडे दुसरे कोणतेही जोडधंदे नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. तसेच बावनथडी प्रकल्पात कोष्टी क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन नहरात गेल्या आहेत. परंतु अजूनपर्यंत शासनातर्फे शेतकऱ्यांना कोणताही अनुदान मिळालेला नाही. त्यांना त्वरित अनुदान देय करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेकडून मोठे आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अंकुर ठाकूर, निशिकांत पेठे, घनश्याम गुप्ता, अतुल कारेमोरे, गोपाल सोनी, आफताब राजा, अरशद मिर्झा, समिर वंजारी, स्वप्नील मेश्राम, ओम करमकर, सांकेत गजभिये उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)