शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘त्यांच्या’ वाट्याला आले उपेक्षितांचे जीणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 21:57 IST

पोटाची खळगी भागविण्यासाठी या ठिकाणापासून त्या ठिकाणापर्यंत पायदळ भटकंती करणारे, घरात अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेले अंधारमय जीवन जगणारा गोपाळ समाज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही आजही त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीणे आहे.

ठळक मुद्देव्यथा गोपाळ समाजाची : सोईसुविधांपासून नागरिक वंचित

विलास बंसोड ।लोकमत न्यूज नेटवर्कउसर्रा : पोटाची खळगी भागविण्यासाठी या ठिकाणापासून त्या ठिकाणापर्यंत पायदळ भटकंती करणारे, घरात अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेले अंधारमय जीवन जगणारा गोपाळ समाज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही आजही त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीणे आहे.ज्ञानेश्वर मोहन यादव रा.लंजेरा यांच्यासमवेत सहा कुटुंब मागील २० वर्षापासून बाहेर ठिकाणावरून भटकंती करत लंजेरा येथे वास्तव्यास आहेत. स्वत:च्या मालकीची जागा नाही. सध्या शासकीय जागेवर गवताची झोपडी बांधून हे सहाही कुटुंब त्या झोपड्यात संसार करीत आहे. झाडू बनविणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. गावोगावी जाऊन लोकांचे मनोरंजनात्मक खेळ करायचे पण सध्या तरी फळे बनून गावात फळे विकण्याचे काम करतात.हातावर हाणणे व पानावर खाणे हा यांचा नित्यक्रम घरात दोन मुले सांभाळण्यास व संसाराचा रहाटगाडगा चालवण्यास मात्र त्यांची दमछाक होते.आतापर्यंत राहण्यासाठी जमिनीचे पट्टे मिळाले नाही. गवताच्या झोपडीत राहतात पण वादळ पावसाने या झोपडी उडून जातात.अशा या भटक्या समाजाला जातीचा दाखला नाही ही एक शोकांतिका म्हणावे लागेल. शासनाकडून घरकुल योजना राबविते पण अशा निरागस कुटुंबाकडे त्यांच्या सोयी सवलतीकडे कोण लक्ष देणार? त्यांचा आर्थिक, सामाजिक न्यायासाठी पुढे कोण सरसावणार? हा येणारा काळच सांगेल पण सध्यातरी त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीणे आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.