शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

विदर्भाचा सर्वांगीण विकास हेच माझे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

नितीन गडकरी म्हणाले, येथे पिकणाऱ्या धानाच्या तणसापासून इथेलाॅन तयार केले जाणार आहे. त्यामुळे तरुणांना राेजगार उपलब्ध हाेईल. या भागात पर्यटनाची उत्तम संधी आहे. आंभाेरा व नागझिरा या क्षेत्रात पर्यटनाच्या दृष्टिकाेनातून चांगले प्रकल्प हाती घेतले आहेत. देव्हाडा साखर कारखान्याची गाळप क्षमता दाेन हजारांहून पाच हजार केली आहे. त्यामुळे धान व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.

लाेकमत न्यूज नेटवर्कसाकाेली : दर्जा, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणाचा विचार करून साकाेली व लाखनी येथे देशातील सर्वाेत्कृष्ट उड्डाणपूल बांधले आहे. स्टेट ऑफ आर्ट म्हणून या पुलाची दखल घेतली जाईल. विदर्भाचा सर्वांगीण विकास हेच माझे स्वप्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.साकाेली व लाखनी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या लाेकार्पण साेहळ्यात ते बाेलत हाेते. कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरराव जिभकाटे, आमदार डाॅ. परिणय फुके,  जिल्हाधिकारी संदीप कदम, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, तारीक कुरैशी, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी मंत्री राजकुमार बडाेले, साकाेलीचे माजी आमदार बाळा काशिवार, डाॅ. हेमकृष्ण कापगते, रेखा भाजीपाले, नेपाल रंगारी, माहेश्वरी नेवारे, वनिता डाेये आदी उपस्थित हाेते.नितीन गडकरी म्हणाले, येथे पिकणाऱ्या धानाच्या तणसापासून इथेलाॅन तयार केले जाणार आहे. त्यामुळे तरुणांना राेजगार उपलब्ध हाेईल. या भागात पर्यटनाची उत्तम संधी आहे. आंभाेरा व नागझिरा या क्षेत्रात पर्यटनाच्या दृष्टिकाेनातून चांगले प्रकल्प हाती घेतले आहेत. देव्हाडा साखर कारखान्याची गाळप क्षमता दाेन हजारांहून पाच हजार केली आहे. त्यामुळे धान व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.गडकरी यांनी सुरुवातीला उड्डाणपुलाचे निरीक्षण करून फीत कापून लाेकार्पण केले. त्यानंतर हाेमगार्ड परेड ग्राऊंडवर डिजिटल पद्धतीने लाेकार्पण केले. प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजू अग्रवाल यांनी केले. यावेळी खासदार सुनील मेंढे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उड्डाणपुलाच्या बांधकामात याेगदान देणाऱ्या चमूंचा सत्कार केला.

उड्डाणपुलाला शामरावबापू कापगते यांचे नाव- साकाेली येथील उडाणपुलाला दिवंगत शामरावबापू कापगते यांचे नाव देण्यात यावे, अशी सातत्याने मागणी हाेत हाेती. बापूंचे कार्य पाहता ती मागणी याेग्यच हाेती. त्यांनी समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करून समाज घडविला. यापुढे साकाेली उड्डाणपूल शामरावबापू कापगते उड्डाणपूल या नावाने ओळखला जाईल, अशी घाेषणा ना. गडकरी यांनी केली.सहाशे काेटी गुंतवणुकीचा इथेनाॅल प्रकल्प- जिल्ह्यात साखर कारखान्यात ६०० काेटी रुपयांची नवीन गुंतवणूक करून इथेनाॅल निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची घाेषणा ना. गडकरी यांनी केली. पायाभूत सुविधांचा माध्यमातून जिल्ह्याचा विकास करणार, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी