शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

विदर्भाचा सर्वांगीण विकास हेच माझे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

नितीन गडकरी म्हणाले, येथे पिकणाऱ्या धानाच्या तणसापासून इथेलाॅन तयार केले जाणार आहे. त्यामुळे तरुणांना राेजगार उपलब्ध हाेईल. या भागात पर्यटनाची उत्तम संधी आहे. आंभाेरा व नागझिरा या क्षेत्रात पर्यटनाच्या दृष्टिकाेनातून चांगले प्रकल्प हाती घेतले आहेत. देव्हाडा साखर कारखान्याची गाळप क्षमता दाेन हजारांहून पाच हजार केली आहे. त्यामुळे धान व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.

लाेकमत न्यूज नेटवर्कसाकाेली : दर्जा, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणाचा विचार करून साकाेली व लाखनी येथे देशातील सर्वाेत्कृष्ट उड्डाणपूल बांधले आहे. स्टेट ऑफ आर्ट म्हणून या पुलाची दखल घेतली जाईल. विदर्भाचा सर्वांगीण विकास हेच माझे स्वप्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.साकाेली व लाखनी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या लाेकार्पण साेहळ्यात ते बाेलत हाेते. कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरराव जिभकाटे, आमदार डाॅ. परिणय फुके,  जिल्हाधिकारी संदीप कदम, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, तारीक कुरैशी, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी मंत्री राजकुमार बडाेले, साकाेलीचे माजी आमदार बाळा काशिवार, डाॅ. हेमकृष्ण कापगते, रेखा भाजीपाले, नेपाल रंगारी, माहेश्वरी नेवारे, वनिता डाेये आदी उपस्थित हाेते.नितीन गडकरी म्हणाले, येथे पिकणाऱ्या धानाच्या तणसापासून इथेलाॅन तयार केले जाणार आहे. त्यामुळे तरुणांना राेजगार उपलब्ध हाेईल. या भागात पर्यटनाची उत्तम संधी आहे. आंभाेरा व नागझिरा या क्षेत्रात पर्यटनाच्या दृष्टिकाेनातून चांगले प्रकल्प हाती घेतले आहेत. देव्हाडा साखर कारखान्याची गाळप क्षमता दाेन हजारांहून पाच हजार केली आहे. त्यामुळे धान व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.गडकरी यांनी सुरुवातीला उड्डाणपुलाचे निरीक्षण करून फीत कापून लाेकार्पण केले. त्यानंतर हाेमगार्ड परेड ग्राऊंडवर डिजिटल पद्धतीने लाेकार्पण केले. प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजू अग्रवाल यांनी केले. यावेळी खासदार सुनील मेंढे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उड्डाणपुलाच्या बांधकामात याेगदान देणाऱ्या चमूंचा सत्कार केला.

उड्डाणपुलाला शामरावबापू कापगते यांचे नाव- साकाेली येथील उडाणपुलाला दिवंगत शामरावबापू कापगते यांचे नाव देण्यात यावे, अशी सातत्याने मागणी हाेत हाेती. बापूंचे कार्य पाहता ती मागणी याेग्यच हाेती. त्यांनी समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करून समाज घडविला. यापुढे साकाेली उड्डाणपूल शामरावबापू कापगते उड्डाणपूल या नावाने ओळखला जाईल, अशी घाेषणा ना. गडकरी यांनी केली.सहाशे काेटी गुंतवणुकीचा इथेनाॅल प्रकल्प- जिल्ह्यात साखर कारखान्यात ६०० काेटी रुपयांची नवीन गुंतवणूक करून इथेनाॅल निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची घाेषणा ना. गडकरी यांनी केली. पायाभूत सुविधांचा माध्यमातून जिल्ह्याचा विकास करणार, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी