शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा असुरक्षित

By admin | Updated: September 9, 2015 00:28 IST

शालेय शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा असुरक्षित केले आहेत.

शासनाचा निषेध : कर्मचारी संघटनेने दिले निवेदनभंडारा : शालेय शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा असुरक्षित केले आहेत. याला राज्य शासन जबाबदार असल्याचा आरोप करून शिक्षक भारती संघटनेने कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही या संबंधात शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. शालेय शिक्षण विभागासाठी राज्य शासनाने विविध शासन निर्णय राबविले आहे. याची अंमलबजावणी केल्यास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा असुरक्षित केल्या असल्याचा ठपका शिक्षक भारती संघटनेने केला आहे. त्यामुळे भविष्यात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवेत खंड पडू नये व त्यांची सेवा सुरक्षित रहावी यासाठी शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांच्या मार्फतीने शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात शिक्षकांचा सम्मान राखा आणि शिक्षकासंबंधी वापरलेले अपशब्द शिक्षण मंत्र्यांनी मागे घ्यावे, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देवू नये आणि शिक्षणाचा हक्क शाबूत ठेवावा, २००५ पुर्वीची पेंशन योजना सर्वांसाठी लागू करण्यात यावी, शिक्षकांना नियमित पगार द्यावा, सतोष संच मान्यता रद्द करावी, वस्तीशाळा शिक्षकांची नियुक्ती सेवा ग्राह्य धरण्यात यावी यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात डी.व्ही. टिकलमुंडे, डी. एस. बडवाईक, के.एल. पाटील, जी. आर. लुटे, पी.जे. सावरकर, एम.ए. बोंद्रे, ई.एन. कातोरे, आर.जी. तितीरमारे, आर.के. भालेराव यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)